वीज पडून तीन म्हशी दगावल्या
जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क
अवकाळी पावसासह वादळाने मोठ्या प्रमाणात धुमाकुळ घातल्याने नागरीकांचे तसेच शेतकऱ्यांच्या मालाचे मोठे नुकसान झाले आहे. शहरात देखील रात्री नऊ वाजेच्या सुमारास अचानक वीजेच्या कडकडाटात झालेल्या धुवाधार पाऊस…