Browsing Tag

#jain

जळगावात प पू प्रवीण ऋषीजी म सा यांच्या ‘ब्लिस फूल कपल’ कॅम्पचे आयोजन.

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; उपाध्याय प्रवर पूज्य गुरुदेव श्री प्रवीण ऋषीजी म सा हे एक तत्वज्ञानी आणि वैचारिक जैन धार्मिक गुरू आहेत, ज्यांनी धर्माचे अतिशय सहज आणि सोपे स्पष्टीकरण देऊन आजच्या प्रत्येक पिढीची मने…

ना.धों.महानोर यांच्या जयंतीनिमित्त ‘हा कंठ दाटूनी आला’ स्वरांजली कार्यक्रम

जळगाव;- कविवर्य ना. धों. महानोर यांच्या जयंती निमित्त छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह येथे दि.१६ सप्टेंबर २०२३ ला रात्री ८ वाजता कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमासाठी रसिकांना प्रवेश खुला ठेवण्यात आला आहे. भवरलाल अॅण्ड…

कांदा उत्पादकांचे अच्छे दिन; तत्काळ मिळणार सल्ला…

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क: कांदा व लसूण संशोधन संचालनालय, राजगुरुनगर आणि टी आय एच फाउंडेशन फॉर आय ओ टी, आयआयटी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव सुपे (ता.बारामती, जि.पुणे) आणि परिसरातील कांदा उत्पादकांसाठी…

“सत्य” जाणून घेण्यासाठी प्रयोग करणे आवश्यक – बरूण मित्रा

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: महात्मा गांधीजींनी आपल्या आयुष्यात शेवटपर्यंत अनेक प्रयोग केले. त्यातून समजून घेणे व सत्य स्वीकारले. मुलांमधील जिज्ञासा वाढीस लागून त्यासाठी विविध प्रयोग करण्याची सवय  शिक्षकांनी आपल्या…

श्री. सकल जैन भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: सकल जैन श्री संघ, जळगावच्या श्री सकल जैन भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव समिती-२०२३ तर्फे शासनपती श्रमण भगवान महावीर स्वामी यांचा २६२२ वा जन्मकल्याणक महोत्सव जळगाव मध्ये  दि. १ ते ५…

महावीर जन्मकल्यानक महोत्सव अध्यक्षपदी भरत कोठारी…

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क: शहरात महावीर जन्मकल्यानक महोत्सव यंदा मोठ्या थाटात साजरा होणार असून यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी भरत घेवरचंद कोठारी यांची एकमताने निवड करण्यात आली. दि 2,3 आणि 4…

जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन तर्फे अहिंसा रन चे अनावरण

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जळगांव जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन जितो लेडीज विंग तर्फे अहिंसा रन रविवार दि. २ एप्रिल २०२३ रोजी ३ / ५ /१० किलोमीटर अंतर मॅरेथॉन आयोजित करण्यात आली आहे. अहिंसा रन ६५ शहरात एकाच दिवशी एकाच वेळी…

कांदा, लसूण विषयावरील तिसऱ्या राष्ट्रीय परिषदेला जैन हिल्स येथे प्रारंभ…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: कृषि विद्यापीठे, सरकारी यंत्रणा आणि कृषि उद्योजकांनी शेती संशोधनाविषयी एकत्रीतपणे कार्य केले तर शेतकऱ्यांना सन्मानस्थितीत आणता येईल आणि यातून देश सदृढ होऊन सुपर पॉवर होईल असाही विश्वास जैन…

‘दृढ संकल्पामुळे यश प्राप्ती होते.’

प्रवचन सारांश - 21/09/2022 दृढ संकल्प असेल तर भौतिक आणि आध्यात्मिक जीवनात हमखास यश प्राप्त होते असे मौलीक विचार पूज्य जयधुरंधर मुनी यांनी आजच्या प्रवचनात मांडले. परस्पर संयोग भाव हा जैन दर्शनचा पाया आहे.…

पापकर्मला नष्ट करण्याची शक्ति तपस्यामध्ये – डॉ. पदमचंद्र म.सा.

प्रवचन सारांश- 04.09.2022 तपस्या मुळे करोड़ों भव  पाप कर्मला नष्ट करण्याचा एक मात्र उपाय आहे.  पापकर्मला नष्ट करण्याची शक्ति तपस्या मध्ये आहे. जळगाव येथील 100 पेक्षा अधिक तपस्या करणाऱ्या बालकांचे मला खुप कौतुक आहे. …

गजसुकुमाल प्रमाणे क्षमाशील रहा- डॉ.  पदमचंद्र मुनी

प्रवचन सारांश -  26/08/2022 आजच्या विशेष प्रवचनामध्ये अंतगढ़ सूत्रमध्ये गजसुकुमाल मुनी यांनी सहनशील व  क्षमाशील बनून त्यांना केवलदर्शन, केवलज्ञान प्राप्त झाले. त्यांचे चरित्र आपल्याला सतत प्रेरणादायी ठरेल. या पर्युषण…

प्रत्येकाने वेळेचे महत्त्व ओळखावे : डॉ. पदमचंद्र म.सा.

◇ प्रवचन सारांश - 21/08/2022 ◇ जो वेळेचे महत्व जाणतो तो समयज्ञ बनतो व सर्वज्ञ ठरतो. प्रत्येकाने वेळेच महत्त्व जाणावे.  वेळेचे महत्त्व जाणणारा स्वतःचे व दुसऱ्यांचे कल्याण करू शकतो. असे अनुपेहा ध्यानप्रणेता डॉ. पदमचंद्र…

अंतर्मुखी सदा सुखी – पू. जयेंद्रमुनी

प्रवचन सारांश - दि. 13/08/2022 जन्माला आलेल्या प्रत्येकाला या जगाचा निरोप घेऊन जावेच लागते. मृत्यू येण्याआधी आपण आपल्या हातून सत्कर्म करावे, काहीतरी चांगले करून जावे. मनुष्य जन्म सौभाग्याने मिळत असतो. प्रत्येकाला…

शाश्वत शेतीसाठी एकात्मिक सिंचन प्रणाली महत्त्वाची – अतुल जैन

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क; दिवसेंदिवस शेतीचे क्षेत्र घटत आहे त्यामुळेच भविष्यात अन्नसुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, यासाठी कमीत-कमी जागा, पाणी व नैसर्गिक संसाधनांचा वापर करून शेतमालाचे अधिकाधिक उत्पादन घेता यावे यासाठी जैन…