उन्हाळ्यात खा भरपूर काकड्या ! होतील जबरदस्त फायदे
लोकशाही न्यूज नेटवर्क
गेल्या काही दिवसांपासून राज्यात उन्हाचा प्रचंड तडाखा बसत आहे. यामुळे लोकं वैतागले असून उष्माघातामुळे राज्यात आतापर्यंत चार बाली गेले आहेत. म्हणून सर्वानी उन्हाच्या चटक्यापासून बचाव करायला पाहिजे. यासाठी आपल्या…