हतनूर धरणातून रब्बीसाठी सोडले ४५० क्युसेसचे पहिले आवर्तन
भुसावळ ;- हतनूर धरणाच्या उजव्या तट कालव्यातून यंदाच्या रब्बी हंगामासाठी नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान प्रत्येक महिन्याला दुसऱ्या पंधरवड्यात आवर्तन दिले जाणार आहे. यातील पहिले आवर्तन २४ रोजी ४५० क्युसेस वेगाने हतनूर धरणातून सोडण्यात आले.…