औरंगाबादमध्ये लग्नात आलेल्या पाहुण्यांना विषबाधा
औरंगाबाद,लोकशाही न्युज नेटवर्क
राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Nationalist Congress) एका नेत्याच्या मुलाच्या लग्नात 500 हून अधिक लोकांना विषबाधा (foodpoisoning) झाल्याची धक्कादायक घटना औरंगाबादेत (Aurangabad) उघडकीस आली आहे. या सर्वांना…