Browsing Tag

farmer

शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या आडगाव शिवारातील घटना जळगाव प्रतिनिधी चोपडा तालुक्यातील आडगाव शिवारात ५ नोव्हेंबर रोजी शेतकरी मोहन धनराज महाजन (वय ५८) यांनी स्वतःच्या शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. नजीकच्या चोपडा उपजिल्हा…

कर्जमाफीसंदर्भात ३० जूनपर्यंत अंतिम निर्णय ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

कर्जमाफीसंदर्भात ३० जूनपर्यंत अंतिम निर्णय ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा मुंबई प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत राज्य सरकारकडून महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येणार असून, ३० जून २०२६ पर्यंत अंतिम निर्णय जाहीर केला जाईल, अशी…

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा; आतापर्यंत ८ हजार कोटींचे वितरण

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा; आतापर्यंत ८ हजार कोटींचे वितरण आणखी ११ हजार कोटींच्या मदतीस मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मुंबई प्रतिनिधी राज्यातील अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर झालेल्या पिकांच्या नुकसानीनंतर शेतकऱ्यांना दिलासा…

शेतकऱ्यांच्या कर्जमाफी साठी वरोऱ्यात आंदोलन

शेतकऱ्यांच्या कर्जमाफी साठी वरोऱ्यात आंदोलन चंद्रपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क जिल्ह्यातील वरोऱ्यात असंख्य शेतकरी बांधवांच्या उपस्थितीत नागपुर-चंद्रपूर महामार्गावर आज “चक्काजाम आंदोलन” करण्यात आले. या आंदोलनात शेतकऱ्यांनी अतिवृष्टीमुळे…

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर अभूतपूर्व अस्मानी संकट!

लोकशाही संपादकीय लेख सप्टेंबर महिन्यातील परतीच्या पावसाने महाराष्ट्रात हाहाकार माजवला. नेहमी कोरड्या दुष्काळाच्या छायेत असलेल्या मराठवाड्यात यंदा ढगफुटीसदृश्य अतिवृष्टीने संपूर्ण मराठवाड्यातील शेत जमिनीत पूरसदृश्य परिस्थिती…

अतिवृष्टीचा फटका : शेतकऱ्याचे उचलले टोकाचे पाऊल

लोकशाही न्यूज नेटवर्क यंदा सर्वदूर जोरदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे. सोलापूर जिल्ह्याला देखील जोरदार पावसाचा तडाखा बसल्याने शेतातील पीक नष्ट झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शेतातील पिकाचे नुकसान…

‘राजा’चे अजून किती ‘बळी’ घेणार?

लोकशाही संपादकीय लेख महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्येचे भीषण चित्र काही पुसट होण्याचे चिन्ह दिसत नाहीत. यातच आत्महत्येची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. 2025 च्या पहिल्या तीन महिन्यांत महाराष्ट्रात 767 शेतकरी आत्महत्या झाल्या,…

लक्ष द्या.. शेतकऱ्यांनो पेरणीची घाई करू नका

लक्ष द्या.. शेतकऱ्यांनो पेरणीची घाई करू नका मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क  शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. गेल्या जवळपास दोन आठवड्यापासून राज्यातील मान्सूनचा प्रवास पूर्णपणे रखडला आहे आणि किमान 15…

अवकाळी पावसाने शेतात टमाट्यांचा लाल सडा

लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात मागील आठवड्यापर्यंत अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे होत्याचे नव्हते झाले. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकऱ्याला आर्थिक फटका बसला आहे. अशातच आष्टी तालुक्यातील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याचे…

आधीच कापसाला भाव नाही, त्यात चोरांनी लुबाडले

लोकशाही न्यूज नेटवर्क कापूस विक्री करून आलेल्या एका शेतकऱ्याला दीड लाख रुपयांना लुटल्याची घटना जालन्यातील शिंगाडे पोखरी फाट्याजवळ घडली. हातातील बॅग घेऊन काहीजण पसार झाले होते. या प्रकरणी पोलिसांनी तपास करत शेतकऱ्याला लुटणाऱ्या…

देवासाठी आणला बोकड मात्र बिबट्यानेच केला भंडारा..

चंद्रपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क जिल्ह्यातील बिबट्यांची वाढती संख्या, त्याचे मानवी वस्तीवरील हल्ले हा चिंतेचा विषय ठरू पाहत आहे. आता ग्रामीण भागातच नाही तर शहरी भागात बिबट्याचा वावर वाढला आहे. अधिवास सोडून भरदिवसा बिबट्या गाव,…

कांद्याने तूर्तास अश्रू आवरले : भाव स्थिरावले

लोकशाही न्यूज नेटवर्क गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर सातत्याने कोसळत होते. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला होता. दरम्यान कांद्याचे कोसळणारे बाजार भाव आता स्थिरावले आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा…

बोरमाळ तांडा येथे तरुण शेतकऱ्यांची आत्महत्या

सोयगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  विहीरीत उडी मारुन एका २८ वर्षीय शेतकऱ्यांने आत्महत्या केल्याची घटना सोयगाव तालुक्यातील बोरमाळ तांडा येथे रविवार (ता १९) सायंकाळी पाच वाजता घडली. मृत शेतकरीचे नाव मुकेश धनसिंग राठोड (वय २८ )असे…

शाळेत शेती विषय असावा : सोनम वांगचुक

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क शेतकरी एक दाण्यापासून हजार दाण्यांचे उत्पादन परिश्रम आणि विश्वासाने घेतात. त्यासाठी नैसर्गिक आपत्तींचीही ते तमा बाळगत नाही. शेतकरी आणि शिक्षक ह्यांना नेहमी गुरूस्थानी मानले पाहिजे. कारण दोघांमुळेच…

शेतकऱ्यावर बिबट्याचा हल्ला : शेतकरी गंभीर जखमी

लोकशाही न्यूज नेटवर्क वन्य प्राणी सध्या अन्नपाण्याचा शोधात वस्तीच्या दिशेने येत आहेत. यामुळे शेतशिवारात तसेच गावांमध्ये बिबट्या, वन्य प्राण्यांकडून हल्ले केले जात असल्याच्या घटना समोर येत आहेत. अशीच घटना धाराशिवच्या भूम…

शेतकऱ्यांचा संताप : थेट कार्यालयाची केली तोडफोड

लोकशाही न्यूज नेटवर्क  गतवर्षी पिकांचा विमा काढल्यानंतर देखील नुकसानीपोटी विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत भरपाईची रक्कम देण्यात आलेली नाही. यामुळे संतप्त शेतकरी विमा कंपनीत गेले असता तेथूनही त्यांना अपेक्षित प्रतिसाद न…

शिरपूरात मुसळधार पावसाने पिकाचे नुकसान

धुळे राज्यभरात अनेक जिल्ह्यांमध्ये परतीच्या पावसाने पुन्हा जोर धरला आहे. काही भागात मात्र विजांच्या कडकडाटासह पाऊस होत आहे. तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस होत आहे. यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान होत आहे. शिरपूर तालुक्यात…

विषारी द्रव्य सेवन केल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क  तालुक्यातील पिंपरी बुद्रुक येथे संजय दौलत पाटील वय ५५ वर्ष यांनी शेतात काहीतरी विषारी द्रव्य सेवन केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची घटना २० सप्टेंबर २०२४ रोजी घडली. संजय पाटील हे त्यांच्या शेतात…

“शेतकऱ्यांनो सोयाबीन, उडीद काढून घ्या..!”

परभणी, लोकशाही न्यूज नेटवर्क येत्या काळात राज्यभरात हवामान कोरडे राहणर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची सूचना जेष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी दिली आहे. राज्यात 14 तारखेपर्यंत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. 11…

तरुण शेतकरी धरणावर फिरायला गेला अन..

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  एका तरुण शेतकऱ्याचा मालापूर येथील गुळ धरणात पाय घसरून पडल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी उघडकीस आली. नितीन प्रविणसिंग पाटील (वय-४५) रा.‍विरवाडे ता. चोपडा असे मयताचे नाव आहे.…

शेतात पाणीच पाणी : पिके सडण्याची भीती

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यभरात सातत्याने पडत असलेल्या पावसाचा फटका शेती पिकाला बसत आहे. दरम्यान आता मागील दोन- तीन दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. या साचलेल्या पाण्यामुळे शेतातील…

खासगी सावकारीच्या कर्जाचा डोंगर ‘वाढता वाढता वाढे’

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्येचे प्रमाण कमी होण्याचे   नावच  घेत नाहीये. मागील आठवड्यात दोन शेतकरी आत्महत्या झाल्याच्या घटना घडल्या होत्या अश्यात पुन्हा दुसऱ्या दिवशी डोक्यावर असलेल्या…

मैत्रिणीला द्यायला पैसे नाही म्हणून मोटर पंपची चोरी

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  काल दि. ३० जुलै रोजी दुपारी पावणे चार वाजेच्या सुमारास घाटरोड परिसरात तीन इसम मोटर सायकलवर इलेक्ट्रिक मोटर पंप घेऊन जाताना आढळले होते. सदर इसमांवर संशय आल्याने त्यांना पळून जाण्याची संधी न देता…

शेतकऱ्यांना ई पीक पाहणीची नोंदणी करणे बंधनकारक

लोकशाही न्यूज नेटवर्क शेतात लागवड केलेल्या पिकांनी माहिती सरकारपर्यंत पोहचणे आवश्यक आहे. यासाठी ई पीक पाहणी यंत्रणा सुरु करण्यात आली आहे. यावर शेतकऱ्यांना नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी केल्यानंतरच शेतकऱ्यांना सरकारी मदतीचा लाभ…

अंगावर विज पडून शेतात जाणाऱ्या शेतकऱ्याचा मृत्यू

लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस होत असून काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाने जोर धरला आहे. दरम्यान भंडारा जिल्ह्यातील चिचटोला शेतशिवारातकडे जात असलेल्या शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडल्याने शेतकऱ्याचा…

कर्जाचा डोंगर : परतफेडीच्या चिंतेने घेतला शेतकऱ्याचा बळी

जळगाव | लोकशाही न्यूज नेटवर्क  शेतीसाठी कर्ज घेतलेल्या शेतकऱ्याने कर्ज फेडीच्या चिंतेतून गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना जळगाव तालुक्यात घडली. तालुक्यातील सुभाषवाडी येथे या शेतकऱ्याने जीवन संपवले. बद्रीसिंग पुना चव्हाण (वय…

दोन आठवड्यात सर्पदंशाने तीन शेतकरी दगावले

तळोदा सध्या पावसाळा चालू असल्याने साप बिळातून  बाहेर येत असतात. या काळात पावसाने दंश केल्याच्या अनेक घटनाही वाढलेल्या असतात.  शेतात काम करत असताना किंवा अडगडीच्या ठिकाणी बसलेले साप दंश करतात. अश्याच घटना नंदुरबारच्या तळोदा…

एकीकडे बेसुमार पाऊस अन दुसरीकडे पाणी प्रश्न

धुळे, धुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी धुळे- साक्री महामार्गावर नेर परिसरात रास्ता रोको आंदोलन केले. अक्कलपाडा उजवा डावा शेती पाणी हक्क संघर्ष समितीच्यावतीने हा रास्ता रोको करण्यात आला. धुळे जिल्ह्यातील अक्कलपाडा धरणातून…

खुशखबर! पदभार स्वीकारताच मोदींचा शेतकऱ्यासाठी मोठा निर्णय 

नवी दिल्ली, लोकशाही न्युज नेटवर्क  नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाचा पदभार स्वीकारताच मोदींनी पंतप्रधान म्हणून शेतकऱ्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. मोदींनी पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीला…

रोटाव्हेटरमध्ये अडकून शेतकऱ्याचा मृत्यू ; चिनावल येथील घटना

सावदाः- ट्रॅक्टरला रोटाव्हीटर जोडत असतांना ट्रॅक्टर अंगावरुन गेल्याने यशवंत हेमचंद्र धांडे (वय ५७, रा. चिनावल) या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना दि. १२ मे रोजी चिनावल येथे घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात होती.…

कर्जाला कंटाळून चोरवडच्या शेतकऱ्याची आत्महत्या

पारोळा : - काहीतरी विषारी द्रव्य प्राषण करून तालुक्यातील चोरवड येथील शेतकरी राजेंद्र गजमल पाटील यांनी १७ एप्रिल रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास राहत्या घरी आत्महत्या केली. कर्जाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.…

धक्कादायक; आईसमोरच धडावेगळे झाले ६ वर्षाच्या मुलीचे शीर…

मध्य प्रदेश, लोकशाही न्यूज नेटवर्क; मध्य प्रदेशातील शहडोलमध्ये एका शेतकऱ्याला थ्रेशर मशिनमध्ये गहू मळणी करणे इतके महागात पडले की, एका ६ वर्षाच्या मुलीचे डोके शरीरापासून वेगळे झाले. या वेदनादायक अपघातात मुलीचा मृत्यू…

अमळनेर येथे शेड नेट घोटाळाप्रकरणी शेतकऱ्यांनी स्वतःला जमिनीत गाडून केले अनोखे आंदोलन

अमळनेर : - येथील तहसील कार्यालयासमोर चार शेतकऱ्यांनी आज प्रजासत्ताक दिनी सकाळी शेड नेट घोटाळ्याच्या चौकशीच्या मागणीसाठी स्वतःला जमिनीत गाडून घेत अनोख्या पद्धतीने आंदोलन करून अमळनेर वासियांचे लक्ष वेधून घेतले. या घोटाळ्याची चौकशी करून गुन्हा…

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विरोधकांचे विधानसभेत जोरदार निदर्शने…

नागपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क; शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विरोधकांनी शुक्रवारी विधानसभेत जोरदार निदर्शने केली. हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर गोंधळ घातला.…

विजेच्या धक्क्याने तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

पहूर ता. जामनेरः येथून जवळच असलेल्या हिवरखेडा येथे शेतातील तुटलेली वायर जोडत असताना विजेच्या धक्क्याने तरुण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज दि.३रोजी रविवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली. योगेश अशोक पाटील (वय २४)…

शेती टिकविण्यासाठी अ‍ॅग्रोवर्ल्डच्या चळवळीत सहभागी झाले पाहिजे – खा. उन्मेष पाटील यांचे…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जोपर्यंत आपण नवीन गोष्टी स्विकारत नाही, तोपर्यंत चांगली शेती होवू शकत नाही. विचारातून आणि नवीन स्विकारण्यातून क्रांती होत असते. अ‍ॅग्रोवर्ल्डच्या कृषी प्रदर्शनातून आपण असे…

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिवाळीआधी केळी पीक विमा रक्कम मिळणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; केळी पीक विम्याची प्रलंबित मदत व या वर्षातील खरीप हंगामी पिकविमा अंतर्गत २७ महसूल मंडळातील २५ टक्के अग्रीम नुकसान भरपाई रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यात येणार…

दिलासादायक – १४३ शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून २००८ मध्ये जिल्ह्यात भडगाव, एरंडोल व पारोळा तालुक्यातील नद्या व कालवे जोडून भुजल पातळी वाढविण्यासाठीचे काम मंजूर करण्यात आले होते. याकामात जमीन संपादन…

मुंदाणे-घांगुर्ले येथे महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या युवती आघाडीची शाखा स्थापन…

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क: पारोळा तालुक्यातील मुंदाणे-घांगुर्ले येथे महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या महाराष्ट्र महिला राज्य अध्यक्षा कल्याणी देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवती आघाडी शाखा स्थापन करण्यात आली. गावातील…

कुकुम्बर मोझॅक व्हायरसच्या कायमस्वरूपी नियंत्रण उपाययोजनेसाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन करणार…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र व कृषी विभाग यांची जिल्हास्तरावर संयुक्त समिती नेमून कुकुम्बर मोझॅक व्हायरस (सी. एम. व्ही.) च्या कायमस्वरूपी नियंत्रणासाठी उपाययोजना…

पारोळा तालुक्यातील शेतकऱ्याची आत्महत्या

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क: टिटवी तांडा येथील ४२ वर्षीय इसमाने चोरवड शिवारातील जंगलात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि. १९ रोजी घडली आहे. याबाबत दिवा कपूरचंद पवार राहणार टिटवी तांडा यांनी पारोळा पोलिस…

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत जिल्ह्यातील साडेचार लाख शेतकऱ्यांनी काढला एक रुपयात विमा

जळगाव ;- यावर्षी महाराष्ट्र शासनाने खरीप हंगामात प्रधानमंत्री पीक विमा योजना शेतकऱ्यांना अवघ्या एक रुपयात उपलब्ध करून दिली आहे. एक रुपयात पीक विमा योजनेत जिल्ह्यात ४ लाख ५४ हजार २७७ शेतकरी सहभागी झाले आहेत. ४ लाख ५९ हजार ८८८ हेक्टर क्षेत्र…

२३ वर्षीय तरुण शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

पाचोरा ;- तालुक्यातील खेडगाव (नंदीचे) येथील शेत शिवारात एका २३ वर्षीय तरुण शेतकऱ्याचा सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ६ आॅगस्ट रोजी सकाळी ९:३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद…

आमोदे येथील शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

अमळनेर : तालुक्यातील आमोदे येथील तरुण शेतकऱ्याचा शेतातील विजेचा पोल जवळील ताण दिलेल्या ताराला स्पर्श होऊन विजेचा धक्का लागल्याने मृत्यू झाल्याची घटना ४ रोजी दुपारी घडली. याप्रकरणी अमळनेर पोलिसांत अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.…

जिल्ह्यात साडेतीन लाख शेतकऱ्यांनी काढला एक रुपयात प्रधानमंत्री पीक विमा

नाशिक विभागात जळगाव जिल्हा अव्वल ; ३१ जुलै २०२३ अंतिम मुदत जळगाव, - यावर्षी महाराष्ट्र शासनाने खरीप हंगामात प्रधानमंत्री पीक विमा योजना शेतकऱ्यांना अवघ्या एक रुपयात उपलब्ध करून दिली आहे. एक रुपयात पीक विमा योजनेअंतर्गत २९ जुलैपर्यंत…

कृषी विभागाकडून तृणधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांची स्पर्धा आयोजित…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: राज्यातील कृषी उत्पादकता वाढविण्यासाठी कृषी विभागाने तृणधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांची स्पर्धा आयोजित केली आहे. नाशिक, धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यामधील खरीप हंगामातील पिकांसाठी ही…

विजेच्या धक्क्याने बैल जोडी दगावली; नुकसान भरपाईची मागणी…

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क; यावल तालुक्यातील कोळवद येथील शेतकरी सुनील अशोक चौधरी हे सकाळी शेतात कामासाठी गेले असताना, ते आपल्या मजुरांसह बैलजोडीच्या साह्याने पेरणी करत होते. त्यादरम्यान पावसाचे वातावरण झाल्यामुळे ते…

सारथी संस्थेमार्फत क्षमता बांधणी प्रशिक्षणाचे आयेाजन

जळगाव, ;- शेतकरी उत्पादक कंपनी संचालक, सभासद व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासाठी सारथी संस्थेमार्फत लक्षित गटातील (मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी) यांच्यासाठी पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, वर्धा, नागपुर, दापोली, जि.रत्नागिरी…

जिल्ह्यात शेत तेथे तृणधान्य संकल्पनेतंर्गत मिनीकिटचे होणार वितरण…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जगात पौष्टीक तृणधान्यांचे महत्व अबाधित ठेवून उत्पादन वाढविण्यासाठी जागतिक संघटनेने 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. पौष्टीक तृणधान्य मोहिमेंतर्गत…

कापसाला १२ हजारांचा भाव मिळण्यासाठी राष्ट्रवादीचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

जळगाव ;- जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आज दि.१४ रोजी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे शेतकऱ्यांच्या कापसाला १२ हजार भाव मिळावा यासाठी उपोषण सुरु केले आहे. या बेमुदत उपोषणाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील हे करीत आहे. बळीराजांना वंदन…

पाचोरा तालुक्यात कृषि निवीष्ठा केंद्रांची अचानक झाडाझडती

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क: महाराष्ट्र शासन कृषि विभागामार्फत पाचोरा तालुक्यात मा.जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी जळगाव यांच्या आदेशान्वये तालुका कृषि अधिकारी पाचोरा यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात स्थापीत भरारी…

कांदा उत्पादकांचे अच्छे दिन; तत्काळ मिळणार सल्ला…

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क: कांदा व लसूण संशोधन संचालनालय, राजगुरुनगर आणि टी आय एच फाउंडेशन फॉर आय ओ टी, आयआयटी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव सुपे (ता.बारामती, जि.पुणे) आणि परिसरातील कांदा उत्पादकांसाठी…

उच्चतंत्रज्ञानामुळेच शाश्वत शेतीचा मार्ग… शेतकऱ्यांशी फालीच्या विद्यार्थ्यांचा सुसंवाद

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: शेतकऱ्यांनी उच्च कृषीतंत्रज्ञानाचा अवलंब केला, त्या जोडीला त्यांचे अथक परिश्रम, तज्ज्ञांचे मार्गदर्शन यातून अशाश्वत शेतीला शाश्वत करण्याची किमया शेतकऱ्यांनी करून दाखविली आहे. त्याबाबतचा…

दहिगाव येथे गावठाण खळ्याला आग; पन्नास हजारांचे नुकसान…

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क: दहिगाव ता यावल येथील चुंचाळे रस्त्यालगत असलेल्या गावठाण भागातील खळ्याला आग लागून सुमारे 50 हजार रुपयांचे नुकसान झाल्याची घटना आज दुपारी साडेतीन वाजेचे सुमारास घडली. सुदैवाने यामध्ये…

धक्कादायक; शालकाला फोनवर सांगितले… आणि धावत्या रेल्वे समोर उडी घेतली…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: शेतातील हिस्से वाटणीवरून रागाच्या भरात आपल्या शालकाला सांगून कासमवाडीतील एका रिक्षा चालकाने धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात…

आ.अनिल पाटलांची कृषीमंत्र्यांकडे कपाशी बियाणे विक्री परवानगीची मागणी…

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क: जिल्ह्यातील शेतकरी 15 मे पासूनच कपाशी लागवडीस सुरुवात करीत असल्याने बोगस बियाणे त्यांच्या पदरी पडू नये, यासाठी शासनाने कपाशी बियाणे विक्री करण्यास १५ मे पासुनच परवानगी द्यावी. अशी मागणी…

जैन इरिगेशनचा सेंट्रल सिट्रस रिसर्च इन्स्टिटयूट सोबत सामंजस्य करार…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जळगाव येथील सुप्रसिद्ध सूक्ष्म सिंचन क्षेत्रातील जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या जैन इरिगेशन सिस्टीम्स लि कंपनीने आयसीएआरच्या सेंट्रल सिट्रस रिसर्च इन्स्टीट्यूट (नागपूर) बरोबर सामंजस्य करार…

कर्मवीर दादासाहेब गायकवाड योजनेतील लाभार्थ्यांसाठी 21 एप्रिल रोजी मार्गदर्शन शिबिर…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय विभागाच्या वतीने सामाजिक न्याय भवन, महाबळ रोड, जळगाव येथे कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेतील…

शेतकऱ्यांच्या मुलांशी लग्न करणाऱ्या मुलींना 2 लाख रुपयांचे बक्षीस

नवी दिल्ली , लोकशाही न्यूज नेटवर्क आता कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी माजी मुख्यमंत्री आणि जनता दलाचे (janta dal ) नेते एचडी कुमारस्वामी (h d kumarswami ) यांनी मोठी घोषणा केली आहे. आम्ही सत्तेवर आल्यास शेतकऱ्यांच्या मुलांशी लग्न…

राज्यात अवकाळी पावसाची शक्यता

    लोकशाही, न्यूज नेटवर्क तापमानात सातत्याने चढउतार होत आहे. त्यामुळे दिवसा उन्हाळा आणि रात्री जोरदार थंडी पडल्याचं दिसून येत आहे. वातावरणात सातत्याने होत असलेल्या बदलामुळे राज्यात पावसाचे वातावरण निर्माण झाले आहेत. दरम्यान,…

नुकसानग्रस्त भागाची खा. रक्षा खडसेंनी केली पाहणी

रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क: १८ मार्च रोजी रात्री आलेल्या अवकाळी पाऊस व जोरदार वाऱ्यामुळे रावेर तालुक्यातील खिर्डी शिवार, धामोडी शिवार, भांबलवडी शिवार, वाघाडी शिवार, रेंभोटा शिवार, निंबोल शिवार ई. ठिकाणी पिकांची व राहत्या…

विचखेडे येथे युरियाचे पाणी पिल्याने पाच म्हशीं दगावल्या !

पारोळा ,लोकशाही न्यूज नेटवर्क पिकांसाठी सोडण्यात आलेल्या युरियामिश्रित पाणी पिल्याने ५ म्हशी दगावल्या असून इतर गुरांना वाचविण्यात डॉक्टरांना यश आले आहे. मात्र ५ म्हशी दगावल्याने ५ लाखांचे नुकसान झाले आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती…

पंतप्रधानांना रक्ताने पत्र लिहित शेतकरी देणार कांद्याला अग्निडाग…

लासलगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: एका शेतकऱ्याने चक्क ऐन होळीच्या दिवशी “कांदा अग्निडाग” समारंभ ठेवण्याची नामुष्की येवला तालुक्यातील मातुलठाण येथे ठेवण्यात आल्याची पत्रिका सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल झाली आहे. पोटच्या…

जैन हिल्सवरील प्रात्यक्षिकातून शाश्वत शेतीचा विश्वास – अनिल भोकरे

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: मशागत तंत्रज्ञानातील सूक्ष्मबदल, एकात्मीक कीड रोग व्यवस्थापन, गादी वाफेचा वापर, कोरडवाहू फळबाग लागवड, लागवड पद्धतीच्या तंत्रज्ञानातील बदल, सूक्ष्मसिंचनातून खते देणे, फर्टिगेशनच्या तंत्रज्ञानातील…

शेतात खोलीला आग; शेतकर्‍याचा होरपळून मृत्यू…

मलकापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क: तालुक्यातील दुधलगाव येथे शेतातील खोलीला सकाळच्या सुमारास अचानक आग लागल्याने यात ३५ वर्षीय शेतकर्‍याचा जळून मृत्यू झाल्याची घटना आज १५ फेब्रुवारी रोजी घडली. याबाबतची अधिक माहिती अशी की,…

शेतकऱ्यांनी अप्रमाणित खताचा वापर करु नये – कृषि विभाग

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: विभागीय कृषि सहसंचालक, नाशिक विभाग नाशिक मोहन वाघ, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, संभाजी ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात 16 भरारी पथकांमार्फत कृषि सेवा केंद्राच्या तपासण्या सुरू आहेत.…

कांदा, लसूण विषयावरील तिसऱ्या राष्ट्रीय परिषदेला जैन हिल्स येथे प्रारंभ…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: कृषि विद्यापीठे, सरकारी यंत्रणा आणि कृषि उद्योजकांनी शेती संशोधनाविषयी एकत्रीतपणे कार्य केले तर शेतकऱ्यांना सन्मानस्थितीत आणता येईल आणि यातून देश सदृढ होऊन सुपर पॉवर होईल असाही विश्वास जैन…

“दारू नही दवा है”… पठ्ठ्याची अनोखी शक्कल…

भंडारा, लोकशाही न्यूज नेटवर्क: आजवर दारुमुळे (liquor) कित्येकांचे घरं (House), संसार मोडल्याच समाजात दिसून आले आहे. इतकच काय काही बहाद्दरांनी यामुळे आपली संपत्ती देखील गमावल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. मात्र हि दारू कोणासाठी…

कापसाला योग्य भाव मिळावा ; साकळी परिसरातील शेतकऱ्यांची मागणी

लोकशाही न्युज नेटवर्क मनवेल ता.यावल शेतकऱ्यांनी गेल्या खरीप हंगामात पिकवलेल्या कापसाला योग्य भाव नसल्यामुळे साकळीसह परिसरातील शेतकऱ्यांची मोठी आर्थिक कोंडी झालेली आहे.भावाअभावी कापूस विकला जात नसल्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक…

शेतात पुरलेला हात बॉम्ब फुटला; महिला गंभीर…

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क: तालुक्यातील बोरावल बुद्रुक येथे शेतामध्ये निंदणी करत असतांना महिलेचा गावठी बनावटीच्या हात बॉम्बला स्पर्श होताच तो फुटल्याच्या घटनेत महिला गंभीर जखमी झाली आहे. ही धक्कादायक घटना शुक्रवारी दुपारी…