बालविवाह रोखण्यात अपयश; उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
मुंबई हायकोर्टाने महाराष्ट्र सरकारला बालविवाहावरून धारेवर धरले आहे. राज्यात अजूनही बालविवाह होत असल्याबाबत उच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली. तसेच बालविवाह झाल्याचे उघड होऊनही त्याबाबत क्वचितच गुन्हे दाखल…