शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपूल विलंबाचा तमाशा
जळगाव शहरातील शिवाजीनगरला जोडणाऱ्या शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाच्या विलंबाचा तमाशा आता थांबला पाहिजे. दोन वेळा सहा सहा महिन्याची मुदत वाढ देऊन एप्रिल 2022 मध्ये पुलाचे बांधकाम पूर्ण होऊन रहदारी साठी खुला होणार, असे अखेरचे सांगण्यात आले…