घरोघरी तिरंग्याचा मान, हीच आमुची शान..
भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीत असतांना अमानुष अत्याचार, छळ येथील नागरिकांना सोसावे लागत होते. प्रदीर्घ काळ संघर्ष करतांना अनेकांना प्राणाची आहुती देखील द्यावी लागली. कित्येक क्रांतीकारकांना फासावर लटकवण्यात आले. भारतीय जनता पारतंत्र्यात…