Browsing Tag

Dr. Padamchandraji Muni

फैले प्रेम परस्पर जग में, मोह दूर पर रहा करें

प्रवचन सारांश -  08. 11. 2022 'मेरी भावना'  ही रचना फक्त वाचण्यासाठी नव्हे तर प्रत्यक्ष जीवनात  अवलंबण्यासाठी आहे. पुढील काळामध्ये अशा रचनेची आठवण आपल्या मनात कायम ठेवावी. "फैले प्रेम परस्पर जग में, मोह दूर पर रहा करे" जगात परस्पर प्रेम…

जो समयज्ञ तोच सर्वज्ञ- डॉ. पद्मचंद्र म. सा.

प्रवचन सारांश - 06.11.2022  जी व्यक्ती वेळेचे महत्त्व जाणते ती व्यक्ती सर्वज्ञ ठरते असे महत्त्वाचे बोल डॉ. पदमचंद्र जी म.सा. त्यांनी आजच्या प्रवचनात सांगितले. जळगाव येथील स्वाध्याय भवनात मोठ्या संख्येने श्रावक-श्राविका उपस्थित होते.…

सुखी होण्याचा मार्ग म्हणजे वैर, पाप अन् अभिमानाचा त्याग करणे

प्रवचन सारांश - 02.11.2022  सुखी होण्याचा सुलभ मार्ग आगम शास्त्रात सांगितला गेला आहे. वैर, पाप, अभिमान हे सोडले तर आपण सर्वांचे भले होवो, सर्व सुखी होवोत ह्या गोष्टी सत्यात उतरवू शकतो. हाच सुखी होण्याचा खरा मार्ग आहे. ह्या गोष्टी तशा…

‘गुरुवर पू. चांदमलजी महाराजांचा महिमा अपरंपार’ – पू. पार्श्वचंद्रजी म.सा.

प्रवचन सारांश - 1.11.2022  गुरुवर पू. चांदमलजी महाराज साहेबांचा महिमा अपरंपार आहे. त्यांच्या कार्याचे स्मरण येणारी पिढी कायम करणार आहे. त्यांनी धार्मिक ग्रंथ लिहिले, त्यांच्या ओघवत्या वाणीचे प्रवचन आणि त्यांनी केलेले गायन ह्या सगळ्या…

ज्ञानपंचमी आराधना, साधना महत्त्वाची

 प्रवचन सारांश - 29.10.2022  ज्ञानावर्णिय कर्म क्षय करण्यासाठी 'ज्ञानपंचमी' आराधना करावी. ज्ञानाचे पाच भेद समजून घ्यावे असे आवाहन डॉ. पदमचंद्र म.सा. यांचे सुशिष्य पु. जयपुरंदर म.सा. यांनी विशेष प्रवचनात केले. काळानुसार आगमशास्त्र…

सुख-दुःखात सहनशील बना

प्रवचन सारांश - 28.10.2022  'इष्ट-वियोग अनिष्ट- योग में, सहनशीलता दिखलावे..' सुख - दुःख कोणत्याही स्थितीत आपण सहनशील असावे. असे आवाहन पु. जयपुरंदर म.सा. यांनी आजच्या प्रवचनात केले. दुःखाचे कारण जाणल्या शिवाय त्या दुःखावर इलाज, उपाय -…

भाऊ बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक म्हणजे ‘भाऊबीज!’

प्रवचन सारांश - 27 ऑक्टोबर 2022  भाऊ-बहिणीचे प्रेम व त्याचे प्रतीक म्हणजे 'भाऊबीज' होय. भगवान महावीर स्वामी यांच्या काळापासून भाऊ-बहिणीच्या प्रेमाची सुरू असलेली ही परंपरा आजही अखंडपणे चालत आहे असे पू. जयपुरंदर मुनी यांनी प्रवचनात…

‘सम्यक श्रद्धा’ परम दुर्लभ बाब

प्रवचन सारांश 19.10.2022 सम्यक श्रद्धा हे परम दुर्लभ मानले गेले आहे. सम्यक श्रद्धा असेल मोक्ष मार्ग सहज प्राप्त होतो. असे पू.जयधुरंधर म.सा. यांनी आजच्या प्रवचनात सांगितले. 'मेरी भावना' प्रवचन श्रृंखलेत आजच्या प्रवचनात 'भाग्य' व…

जीनवाणी श्रवण करणे म्हणजे दुर्लभ संधी !

 प्रवचन सारांश - 18 ऑक्टोबर 2022  पहिली दुर्लभ संधी म्हणजे तुम्हाला मनुष्य जन्म मिळाला ती आणि दुसरी दुर्लभ संधी म्हणजे जीनवाणी श्रवण करणे होय. प्रत्येकाने ही संधी अजिबात वाया घालवू नये असे आवाहन डॉ. पदमचंद्र म.सा. यांचे सुशिष्य जयधुरंधर…

मनुष्य जन्म कशासाठी मिळाला याचे चिंतन करावे

प्रवचन सारांश 15.10.2022 मनुष्यजन्म हा दुर्लभ असतो. मनुष्य जन्म कशासाठी मिळाला याचे प्रत्येकाने चिंतन करायला हवे. ह्या विषयी अत्यंत सहज सोप्या पद्धतीने पू. जयधुरंधर म.सा. यांनी 'आगम शास्त्र' विषयावरील प्रवचनात समजावून सांगितले.…

जन्म-मृत्यु नदीचे दोन किनारे होय..

प्रवचन सारांश - 14.10.2022  जन्म-मृत्यू हे नदीचे दोन किनारे होय. जन्माला आलेल्या जीवाचा मृत्यू हा ठरलेला असतो. असे मोलाचे विचार आजच्या प्रवचनात मांडण्यात आले. जन्म-मृत्यू हे जीवनाचे वास्तव सत्य आहे. १२ भावनांचे चिंतन सुरू असते, आत्मा…

न्याय, नीतीने धन अर्जित करावे..

प्रवचन सारांश - 13.10.2022 ‘मार्गानुसारी का प्रथम लक्षण ‘न्याय संपन्न वैभव !’ जैन व श्रावक होने के नाते जो धन कमाते हो, वो न्याय नीतीसे ही अर्जित करना चाहिये…’ धन कमावणे हे जीवनासाठी अत्यंत आवश्यक बाब आहे परंतु हे धन न्याय व नीतीने…

श्रीपाल व मैनासुंदरी कथा प्रेरणादायी..

प्रवचन सारांश 07.10. 2022 श्रीपाल यांचे चरित्र व कथा कर्माची कथा होय. केलेला चांगल्या वा वाईट कर्मांचे फळ हे त्यानुसार मिळते. धवलशेठ श्रीपालला ठार मारण्याचे प्रयत्न करत असतो, त्याचे वाईट करण्यात तो व्यस्त असतो. तरी देखील श्रीपाल हा…

परनारी लालसा हे तर नरकाचे द्वार !

प्रवचन सारांश 06.10.2022 आयुष्यात काही गोष्टी करू नये असे सांगितले गेले आहे. परनारी व परधन यांची लालसा धरणे हे तर नरकाचे द्वार असते. धवलशेठ त्याच्या आयुष्यात श्रीपालच्या जहाज व त्यातील संपत्ती व त्याच्या दोन्ही पत्नी यांच्यावर वाईट नजर…

सरळता व सहजता असेल तर मोक्ष मार्ग गवसतो

प्रवचन सारांश 25/09/2022 झुंबर मुनी यांच्यात सहजता व सरळता होती. संयम व संथारा या दोन्ही गोष्टी साध्य करून आपला मोक्षमार्ग निवडला असे भावपूर्ण उद्गार डॉ. पदमचंद्र मुनी यांनी आजच्या प्रवचनात काढले. झुंबर मुनींच्या चौथ्या दीक्षा दिनाच्या…

सरल, सत्य व्यवहार करू..

प्रवचन सारांश 20/09/2022 संसार रूपी सागर 'भाव'रूपी नौकेतून पार करता येतो परंतु 'सरळ' व 'सत्य' व्यवहार प्रत्येक व्यक्तीने करायला हवा. आत्म्याच्या प्रगती, मोक्षासाठी मानवाने स्वतः प्रयत्न करावे असे आवाहन प्रवचनाच्या माध्यमातून करण्यात आहे.…

मनाला जिंकणे, वश करणे सर्वात महत्त्वाचे !

प्रवचन सारांश 19.09.2022  एक मन, चार कशाय आणि पाच इंद्रियांना वश करणे, त्यांच्यावर विजय मिळविणे याचे गुपित आगम शास्त्रात सांगितले आहे. सर्वात आधी मनाला वश करावे असे आवाहन पूज्य जयधुरंधर मुनी यांनी आजच्या प्रवचनातून केले. माणूस जाती,…

कर्माला तोडण्यासाठी आत्मपुरुषार्थ प्रबळ असावा..

प्रवचन सारांश- 18.09.2022 कर्माला तोडायचे असेल तर आत्मपुरुषार्थ प्रबळ असायला हवा. चांगल्या कार्यासाठीचे आपण निमित्त बनावे असे मोलाचे चिंतन प्रवचन प्रभावक डॉ. पदमचंद्र मुनी यांनी आजच्या प्रवचनात केले. जळगाव येथील स्वाध्याय भवनात…

इंद्रियांवर नियंत्रण ठेवून जन्म-मरणाच्या फेऱ्या टाळा

प्रवचन सारांश - 16.09. 2022 पाच इंद्रियांच्या विषयांमध्ये न गुंतता राग, द्वेष यापासून साधक स्वतःला दूर ठेऊन आत्म्याची उन्नती साध्य करू शकतो असा आत्मविश्वास पू. जयधुरंधर मुनी यांनी आजच्या प्रवचनाच्या माध्यमातून निर्माण केला. क्रोधावर…

रसनेवर नियंत्रण ठेवणे आवश्यक

प्रवचन सारांश - 15.09. 2022 रसनेवर नियंत्रण ठेवले तर राग, द्वेष यापासून मानव स्वतःचा बचाव करू शकतो. याविषयी आगम शास्त्रांचे संदर्भ देत अत्यंत सोप्या, प्रभावी प्रवचनातून श्रावक-श्राविकांना समजावून सांगितले. 'चरम चक्षू', 'आत्म चक्षू'…

अहंकारामुळे ‘पतन’ होते; अहंकार सोडवा !

प्रवचन सारांश - 12/09/2022 अहंकारामुळे पतन झालेले अनेक उदाहरणे आपल्या समोर आहेत, हा अहंकार प्रत्येकाने सोडून द्यावा असे आवाहन पू. जयपुरंदर म.सा. यांनी प्रवचनातून केले. जीवाचे कर्म आत्म्याला भोगावे लागतात. अहंकार आला की पतन सुरू होते.…

‘अनुमोदना’ हे तर पवित्र कार्य – डॉ. पद्मचंद्र मुनी

प्रवचन सारांश - ११/०९/२०२२ धर्म 'अनुमोदना' ही अत्यंत पवित्र बाब होय. स्वतः तर करावी व इतरांना देखील ही पुण्यदायी अनुमोदना करण्याची प्रेरणा द्यावी असे आवाहन डॉ. पदमचंद्र मुनी यांनी रविवारच्या खास प्रवचनात केले. नरकात जाण्याचे ४ कारणे…

संस्कृती व साहित्य जपून ठेवा- पूज्य. डॉ. पदमचंद्र मुनी

प्रवचन सारांश 07.09.2022  मुख्य प्रवचनामध्ये डॉ. पदमचंद्रजी म.सा. यांनी ‘जैन’ शब्दाची व्याख्या सांगितली. जैन म्हणजे प्रत्येक सजीवाला जोडून ठेवणारा असतो. पूज्य श्री. जयमलजी म.सा. आचार्यांनी तेच कार्य केले असून त्यांच्या…

विचार व चारित्र्यात शुद्धता असावी – पूज्य जयमलजी म.सा.

 प्रवचन सारांश - 06.09.2022  आचार्य पूज्य जयमलजी महाराज साहेब यांनी आपल्या सगळ्यांना आचार व विचार, चारित्र्यात शुद्धता असावी अशी मोलाची शिकवण दिलेली आहे. त्याचे आपण अवश्य अवलंब करावे, असा मोलाचा संदेश डॉ. पदमचंद्र म.सा. यांनी आजच्या…

पूज्य जयमलजी महाराजांची शिकवण अनुसरा

प्रवचन सारांश 03.09.2022  एक भवावतारी आचार्य सम्राट पुज्य श्री. जयमलजी महाराज साहेब यांची शिकवण प्रत्येकाने आपल्या जीवनात अनुसरणे खुप महत्त्वाचे आहे. "नेहमी सत्य बोला, सत्कार्य करत रहा आणि धर्माशी जुळून रहा !" हा त्यांचा संदेश होता.…

अतिमुक्त कुमार यांचे चरित्र प्रेरणादायी

प्रवचन सारांश - 30/08/2022  राजकुमार असून इतके मोठे राजवैभव, आई-वडिलांचा त्याग करून आत्म्याला जन्म मरणाच्या फेर्‍यातून कसे वाचावे हे चांगल्या प्रकारे ठाऊक होते. आपणासाठी अतिमुक्त कुमार यांचे चरित्र प्रेरणादायी ठरलेले आहे. ते भगवान…

द्रव्य, क्षेत्र, काल, भाव यातून पुण्यकर्म वाढवा – डॉ. प‌दमचंद्र मुनी

प्रवचन सारांश 25/08/2022 श्रीकृष्ण आणि देवकी यांच्या बद्दल चरित्र सांगुन 'देवकी रानी का झूरणा' ही रचना सामुदायिकपणे म्हटली गेली. या रचनेत देवकीला सात नंदन झाले परंतु त्या सर्वांच्याप्रती आई म्हणून जे कर्तव्य करायचे होते, लाड-कोड,…

संतोषामृत पिया करूँ ही भावना प्रत्येकाची असावी

प्रवचन सारांश - 23/08/2022  आपल्याकडे जे आहे त्यामध्ये संतोष किंवा समाधानी असणे अत्यंत आवश्यक आहे. जे आहे त्यात समाधान नाही परंतु जे आपल्याकडे नाही त्याचे दुःख करत बसण्याचा मनुष्य स्वभाव आहे. मनुष्याने आपल्या मनात संतोष ठेवावा अर्थात…

आत्म्याचे कल्याण त्यागामुळे होते : पू. जयधुरंधर मुनी

प्रवचन सारांश - 22/08/2022  जीवनात स्वच्छेने केलेला त्याग खूप मोलाचा ठरतो. 'भोगा’तून नव्हे तर ‘त्यागा’तून आत्म्याचे कल्याण करता येते. याबाबत आजच्या प्रवचनात सांगण्यात आले. 'सोडणे' व 'सुटणे' या शब्दामध्ये खूप मोठे अंतर आहे. भिकाऱ्याला…

जीवनात धर्माचे अधिष्ठान असावे – पू. जयधुरंधर मुनी

प्रवचन सारांश- 20/08/2022  आगमकारांनी धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे पुरुषार्थ सांगितले आहेत. ‘धर्म’ व ‘मोक्ष’ हे सम्यक तर ‘काम’ व ‘अर्थ’ हे असम्यक आहेत. तसे पाहिले तर जीवन व्यवहारासाठी अर्थ म्हणजे पैसे प्राप्त करणे क्रमप्राप्त असते परंतु…

श्रीकृष्ण जीवनाचा बोध घेणे आवश्यक – पू. जयपुरंदर मुनी..

प्रवचन सारांश- 19/08/2022 श्रीकृष्णाच्या जन्मापासून तर त्यांच्या अंतिमक्षणापर्यंतचे जीवन सर्वांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरलेले आहे. त्यांच्या जीवनाचा बोध सर्वांनी घेतला तर नक्कीच फायदा होईल असा आत्मविश्वास पू. जयपुरंदर मुनी यांनी गोकुळ…

झूट कभी नही कहा करू..

प्रवचन सारांश- 17/08/2022 'हित' 'मीत' 'पथ्यम', 'सत्यम्' अशा ४ गुणांनी जिनवाणी युक्त असते. श्रावक-श्राविका यांचा दृढ श्रद्धा, विश्वास जिनवाणीवर असतो. सत्य हेच भगवान असे आगम शास्त्रात सांगण्यात आले आहे. प्रत्येक क्षेत्र असो आत्मविश्वासाची…

‘द्रव्य’ हिंसा ‘भाव’ हिंसा करू नये..

प्रवचन सारांश 16/08/2022  विचारांमध्ये शुद्धी आणण्यासाठी ‘मेरी भावना’ सारख्या रचना अत्यंत उपयोगी ठरतात. शरीराला स्वस्थ ठेवण्यासाठी दररोज व्यायाम करावा लागतो तसे मनाला स्वस्थ ठेवण्यासाठी, मनात शुभ विचार यावे यासाठी ‘मेरी भावना’ रचना…

अनेकतेतून एकता हे तर भारताचे खास वैशिष्ट्य

प्रवचन सारांश 15/08/2022  लौकिक व लोकोत्तर दृष्टीने आजचा 15 ऑगस्ट खूप महत्त्वाचा आहे. या धर्मसभेत देशाच्या स्वातंत्र्याचा काय संबंध? असा प्रश्न तुमच्या मनात निर्माण झाला असेल. आपण भारतात जन्मलो व आपले धर्माचरण करू शकतो हे सौभाग्याचे आहे.…

यद्यपी सत्यम लोक विरुद्धम भाषा विवेक ठेवावा- डॉ. पदमचंद्र मुनी

प्रवचन सारांश- दि. 14/08/2022 यद्यपी सत्यम लोक विरुद्धम या तत्त्वानुसार लोकव्यवहारात बोलण्याचा विवेक ठेवला तर बोलण्याने जे कर्मबंध होतात त्यापासून स्वतःला वाचविता येते असे आवाहन डॉ. पदमचंद्र मुनी यांनी प्रवचनातून केले. जोवर संसार आहे…

रक्षाबंधन अलौकिक सण – पू. जयपुरंदर मुनी

प्रवचन सारांश - 12/08/2022 आज प्रत्येक क्षेत्रात अबाल-वृद्ध, स्त्री-पुरुष यांना असुरक्षा वाटू लागली आहे. आजची परिस्थितीच अशीच आहे. 'आत्मा' व 'शरीर' या दोघांची रक्षा होणे प्रत्येक जीवास वाटते. शरीराचे रक्षण तर करता येते. परंतु, अजरामर,…

जैन आहार पद्धती सर्वात शुद्ध..!

प्रवचन सारांश  -  दि.  11 ऑगस्ट 2022 'आगाम गाथा' प्रवचन श्रृंखलेत पू. जयधुरंधर मुनी यांनी प्रवचनात सांगितले की, 'जसा आहार तसे मन'  बनते जैनांच्या आहार पद्धतीमध्ये शुद्धता असते, त्याबाबत अनेकांनी संशोधन केलेले आहे. असे असले तरी दुर्दैवाने…

उन्हीं जैसी चर्या में यह चित्त सदा अनुरक्त रहें

प्रवचन सारांश  -  दि.  10 ऑगस्ट 2022 प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रात कुणाला तरी आदर्श मानत असतो. नेता आणि अभिनेता यांना अलीकडे आदर्श मानले जाते. नेता म्हणजे जो सर्वांना सोबत घेऊन चालते ती व्यक्ती. सदवर्तन, मोक्षाच्या दृष्टीने जे स्वतः…

महापुरुषांच्या गुणांचे जीवनात अनुकरण करावे

प्रवचन सारांश  -  दि.  9 ऑगस्ट 2022 जो मननशील असतो तो मानव असतो. मनन कसे करावे? चिंतन कुणाचे करावे? हा खरा प्रश्न आहे. चिंता व चिंतन हे दोन शब्द आहेत. मनन कसे करावे ? किंवा चिंतन कुणाचे करावे ? याबद्दल ‘मेरी भावना’ या रचनेबाबत मार्गदर्शन…

जिनवाणीमुळे जीवनात परिवर्तन

प्रवचन सारांश  -  5 ऑगस्ट 2022 जीवनात 'जिनवाणी'मुळे  परिवर्तन घडून येते. परिवर्तन घडवून येते की घडवावे लागते ? परिवर्तनाचे प्रकार किती असतात ? याबाबतचे विश्लेषण 'मेरी भावना' प्रवचन मालेमध्ये करण्यात आले. "रहे सदा सत्संग" ह्या ओळीचा अर्थ…

जन कल्याणाची शक्ति गुरूंमध्ये..

प्रवचन सारांश  -  4 ऑगस्ट 2022 भारतीय संस्कृतीत 'कृषी' आणि 'ऋषी' यांना अनन्य साधारण महत्त्व देण्यात आले आहे.  भगवान महावीर यांचे निर्वाण होऊन शेकडो वर्षांनंतर देखील पंचमआरा, सद्यस्थितीतही त्यांचे विचार अवलंबले जातात. जिनशासन राज्य सुरू…

स्वार्थ त्याग की कठीण तपस्या..

प्रवचन सारांश  -  3 ऑगस्ट 2022 जिनवाणी आपल्याला स्वार्थाकडून परमार्थाकडे घेऊन जाते. श्रावकांच्या गुणांमध्ये ‘परमार्थ’ हा गुण असावा लागतो. परमार्थ याचा अर्थ त्यासाठी माहिती असणे आवश्यक आहे. परमार्थ या शब्दाची फोड केली असता,…

चार संसारी ‘प’ दुःखकारक तर आध्यात्मिक ‘प’ सुखकारक

लोकाध्यात्म विशेष लेख   प्रवचन सारांश  -  2 ऑगस्ट 2022 संसारात सुख चार आहेत, तर दुःख हजार आहेत. जन्म, व्याधी (रोग) आणि जरा (म्हातारपण) ह्यामुळे संसारात दुःख प्राप्त होतात. याबाबतचे अनेक उदाहरणे आजच्या प्रवचनात दिले गेले. संसाररुपी चार…