दिवाळी पर्यंत या भागात शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रीम नुकसान भरपाई – पालकमंत्र्यांच्या मागणीनंतर…
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:
खरीप हंगामाअंतर्गत प्रधानमंत्री पीकविमा योजने अंतर्गत ज्या महसूल मंडळांमध्ये सलग २१ दिवस पावसाचा खंड पडला आहे. अशा जिल्ह्यातील २७ महसूल मंडळातील शेतकरी पीक विम्याच्या निकषात पात्र ठरले…