मुलभूत समस्यांबाबत न्यायालयाने टोचले कान
जळगाव महानगरपालिकेच्या गेल्या अनेक वर्षापासून जळगाव वासीयांना मुलभूत सुविधा देण्यापासून वंचित ठेवले आहे. हे सर्वश्रूत आहे. जळगाव वासियांच्या मागण्यांकडे महापालिका प्रशासन पध्दतशीरपणे दुर्लक्ष करतेय. सर्व सामान्यांचा कोणी वाली नाही.…