महाराष्ट्राची उल्लेखनीय योजना : ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:
राज्यातील धरणे व जलसाठ्यात दरवर्षी साठत चाललेल्या गाळामुळे धरणांच्या साठवण क्षमतेत मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे. या धरणांमध्ये साचलेला गाळ उपसा करुन शेतात पसरविल्यास धरणांची मुळ साठवण…