शेतकऱ्यांनो पेरणीची घाई करु नका, कृषीमंत्री दादा भुसेंचं आवाहन
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
कृषीमंत्री दादा भुसे यांनी शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहिती दिली आहे. जूनचा पहिला आठवडा उलटला तरी राज्यात मान्सूनच्या सरी बरसलेल्या नाहीत. यामुळे पेरणीची कामं करावी की, नाही? अशा द्विधा मनस्थितीत बळीराजा आहे.…