राज्याला आणखी एका चक्रीवादळाचा धोका; ‘या’ जिल्ह्यांना बसेल फटका..
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
गेल्या २ आठवड्यांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांत मान्सूनच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या गुलाब चक्रीवादळाने मध्य महाराष्ट्रासह विदर्भ आणि महाराष्ट्राला झोडपून काढले…