राज्यातील निर्बंध हटवणार; आरोग्यमंत्री टोपेंनी दिली माहिती
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
गेल्या दोन अडीच वर्षांपासून कोरोना विषाणूने थैमान घातले होते. सध्या काही प्रमाणात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्याने दिलासा मिळाला आहे. म्हणून एक एप्रिलपासून राज्यातील सर्व निर्बंध हे हटवले जाणार…