राजस्थानच्या संकटात गेहलोत गटाने घातल्या या 3 अटी, आता दिल्लीत होणार संकट दूर…
जयपूर,लोकशाही न्यूज नेटवर्क:
राजस्थान काँग्रेसमध्ये मोठे संकट उभे ठाकले असून, अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील दीर्घकाळ चाललेला संघर्ष आता या रूपाने समोर आला आहे. त्यांच्यासोबत 92 आमदार असल्याचा गेहलोत गटाचा दावा आहे, आता…