.. तर राज्यात भोंग्यांवरुन वादच होणार नाही- गृहमंत्री दिलीप वळसे पाटील
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
राज्यात सध्या अनेक विविध घडामोडी होत आहेत. मशिदीवरील भोंग्यांप्रकरणी सध्या वातावरण तापले आहे. याप्रकरणी सर्वपक्षीय बैठक पार पडली.
.. तर राज्यात वाद होणार नाही
राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखणं हे…