बहिणाईंच्या साहित्यात माणूसकीचा मार्ग – माजी कुलगुरू डॉ. सुदर्शन अय्यंगार
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;
खान्देश कन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी जरी निरक्षर होत्या, मात्र त्या त्यांच्या साहित्यातून ज्ञानी आहेत, ज्ञानाला पुस्तकाची किंवा कोणत्याही विद्यापीठाची गरज नसते तर जीवनातील व्यवहार ज्ञानातून…