‘शासन आपल्या दारी’ अभियान यशस्वी करावे – अमन मित्तल
जळगाव;- शासन आपल्या दारी अभियानाचा जिल्हास्तरीय कार्यक्रम सर्व नोडल अधिकाऱ्यांनी आपल्यावर सोपविलेली जबाबदारी एकमेकांशी समन्वय राखून पार पाडून यशस्वी करावा. असे आवाहन जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी केले.
शासकीय योजना लोकाभिमुख करुन त्यांची…