घराला उंबरठा असेल तर घरात सुखशांती नांदेल !
लोकशाही न्यूज नेटवर्क
मित्रांनो, उंबरठ्या शिवाय वास्तू म्हणजे अपूर्ण आहे असे मी म्हणेल. उंबरठा हा आपल्या मुख्य म्हणजेच सिंहद्वाराच्या चौकटीतला, जमिनीवरचा चौथा भाग.
आज मी जे घर, वास्तु परिक्षणाच्या वेळी बघते, बहुतांश घराला आजकाल उंबरठा…