Browsing Tag

Agriculture News

शेतकरी चिंतेत..पाण्याअभावी करपली पिके

लोकशाही न्युज नेटवर्क जामनेर तालुक्यातील पाळधी येथील शेतकरी वीज महावितरणच्या ढिसाळ नियोजनामुळे त्रस्त झाले आहेत. महावितरणचा ८ तास वीज देण्याचा निर्णय हा केवळ कागदावरच दिसत आहे. शेतासाठी सोमवार ते गुरुवार सकाळी ८ तास आणि शुक्रवार ते…

शेतकऱ्यांनो पेरणीची घाई करु नका, कृषीमंत्री दादा भुसेंचं आवाहन

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  कृषीमंत्री दादा भुसे यांनी शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहिती दिली आहे. जूनचा पहिला आठवडा उलटला तरी राज्यात मान्सूनच्या सरी बरसलेल्या नाहीत. यामुळे  पेरणीची कामं करावी की, नाही? अशा द्विधा मनस्थितीत बळीराजा आहे.…

शेतकऱ्यांची चिंता वाढली; जनावरांचा चारा महागला..

 लोकशाही न्यूज नेटवर्क वाढत्या महागाईची झळ शेतकऱ्याला देखील बसत आहे. जनावरांना लागणारा चारा आता महागला असून तीव्र टंचाई निर्माण झालीय. जनावरांचा चारा महाग झाल्याने पशुपालक अडचणीत आले आहेत. जनावरांना पोषक चारा म्हणून कडब्याला मागणी…

शेतकरी मित्रांनो.. “ई-केवायसी” केल्याशिवाय पीएम किसानचे पैसे मिळणार नाही

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क अनेक शेतकरी पीएम किसान योजनेचा लाभ घेतात. या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. पीएम किसान योजनेअंतर्गत मार्च 2022 नंतरचे हप्ते मिळवण्यासाठी लाभार्थ्यांना ई-केवायसी करणे बंधनकारक केले आहे.…

शेतकऱ्यांना फायदा.. ६ हजार ग्रामपंचायतींमध्ये उभारणार स्वयंचलित हवामान केंद्रे

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क तापमान, वाऱ्याची दिशा आणि वेग, सापेक्ष आर्द्रता, पर्जन्यमान यांची अद्ययावत माहिती मिळण्यासाठी सध्या मंडळस्तरावर काही ठिकाणी स्वयंचलित हवामान केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. ही केंद्रे आता…

फळ पिक विमा योजना; जळगावात बैठकीचे आयोजन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहरात फळ पिक विमा योजने संदर्भात (दि.११) रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे संबंधित विमा कंपनी, कृषी विभाग व बँक अधिकाऱ्यांची खासदार रक्षाताई खडसे यांच्या उपस्थित बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. सन…

मोसंबीचा भाव घुटमळतोय २० ते २५ हजार टनाभोवती

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  मागील दि. २८ सप्टेंबरसह अतिवृष्टीच्या व सततच्या पावसामुळे जमिनीत पाणी मुरल्याने तयार झालेल्या बुरशीमुळे वाफमळ झाली. अतिवृष्टीच्या पावसाचा  व वातावरणातील बदलावाचा मोठा फटका बसला आहे. मोसंबी झाडांवर बहरलेले…

गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजना

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  चालू हंगामात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व त्याचे पुढील संक्रमण टाळण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. याकरीता शेतकऱ्यांनी आवश्यक ती काळजी घ्यावी असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात आले आहे.…

महाबीज सोयाबीन बिजोत्पादन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  खरीप 2022 हंगामात वितरणास्तव महाबिजमार्फत उशिरा रब्बी/उन्हाळी 2021-22 हंगाम सोयाबीन बीजोत्पादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यातील इच्छुक शेतकऱ्यांनी कार्यालयाशी संपर्क (8669642722) साधून…

कापूस विक्रीला प्रारंभ; वेचणी अंतिम टप्प्यात…

 जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  यंदा पाऊस लांबल्यामुळे व नंतर पावसाच्या अतिरेकामुळे खरिप हंगाम हातातून गेला आहे. अशाही परिस्थितीत जिल्ह्यात तूरळक शेतकऱ्यांनी आपले कापूस हे पीक वाचवले. कापूस वेचणीला वेग आला आहे. एकाच वेळी सर्व शेतकऱ्यांची…

तुरीवरील अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी कराव्यात उपाययोजना

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  तूर हे जिल्ह्यातील खरीप हंगामातील महत्त्वाचे आंतरपीक आहे. तुरीवर शेंगा पोखरणारी अळी, पाने गुंडाळणारी अळी व पिसारा पतंग आदींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून येत असतो. त्यासाठी वेळीच फुलकळी लागताना पहिली…

पीक विमाधारक शेतकऱ्यांना कृषी विभागाचे आवाहन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  प्रधानमंत्री पीक विमा योजना सन-2021-22 खरीप हंगामाकरीता अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत काढणी पश्चात नुकसान या बाबीकरीता ज्या पिकांची कापणी, काढणीनंतर…

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानातंर्गत शेतकऱ्यांना नोंदणी करण्यास मुदत

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानातंर्गत सन 2021-22 मध्ये अन्नधान्य पिके व गळीतधान्यातंर्गत रब्बी हंगामामध्ये प्रमाणित बियाणे वितरण, पीक प्रात्यक्षिके, सुधारीत कृषि औजारे व सिंचन सुविधा साधने या बाबींसाठी इच्छुक…

शेतकऱ्यांना नोंदवता येणार ‘या’ ॲपद्वारे पीकपेरा

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्य शासनाने पीक पेरणी बाबतची माहिती गाव नमुना नंबर 12 मध्ये नोंदविण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वत: भ्रमणध्वनीवरील ॲपद्वारा उपलब्ध करून देण्याबाबतचा 'ई-पीक पाहणी' कार्यक्रम टाटा ट्रस्टने विकसित केलेल्या…

ग्रामीण भागात रानभाज्या नामशेष होण्याच्या मार्गावर

धानोरा प्रतिनिधी, विलास सोनवणे ग्रामीण भागात पावसाळ्यात रानभाज्याचा वापर होत असतो, मात्र पावसाळा अनियमीत होत असल्याने  रानभाज्याचे कंद दूर्मिळ होत आहे. आदीवासी जमात रानभाज्यासाठी  भंटकती करीत असून ग्रामीण भागातही नामशेष होण्याचा मार्गावर…

पड रं पान्या पड रं पान्या कर पाणी पाणी..

 रजनीकांत पाटील अमळनेर ता.  शरूड परिसरातील कापूस, उडीद मुंग, सोयाबीन, तूर, या प्रमुख पिकांची मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याकडून लागवड केली असून ज्वारी बाजरी  देखील पेहरणी झाली.  महिनाच्या शेवट नंतर पाऊस गायब  झाला असून नंतर  पाऊस पडला नाही. …

पंतप्रधान पीक विम्याकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ

चोपडा,  प्रतिनिधी तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी पंतप्रधान पिक विमा योजनेकडे पाठ फिरवलेली असून, १२ महिन्यानंतर मागील वर्षीचे सन 2020-21 चे पिक विमा रक्कम शेतकऱ्यांना अद्याप मिळालेली नसल्यामुळे या योजनेकडे दुर्लक्ष होत आहे. वक्तशीरपणा…

सर्जा राजाच्या खांद्यावर शेती मशागतीचा धुरा

जळगाव शेतकऱ्यांची खरीप पेरणीची लगबग सुरू आहे. यामुळे मशागतीसाठी बैलजोड्यांची मागणी वाढली आहे. मात्र जनावरांचे बाजार बंद असल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली आहे. जिल्ह्यातील इतर सर्व व्यवसाय सुरू झाले आहेत. मात्र प्रशासनाने अद्याप…