अग्नीपथ योजना रद्द करण्याची काँग्रेसची मागणी
जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क
भारतीय सैन्य दलातील भरती प्रक्रियेत बदल करून केंद्रातील भाजपा सरकारने नुकतीच "अग्नीपथ" योजना जाहीर केली. त्यामुळे देशातील तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त होऊन त्यांचे आयुष्य अंधाराच्या खाईत लोटले गेले आहे. देशात…