‘अभय शास्ती’ योजनेतुन जळगावकरांचा ३० कोटींचा भरणा
जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क
महापालिकेने घरपट्टी व पाणीपट्टीची थकबाकी भरणाऱ्यांसाठी ‘अभय शास्ती’ योजना जाहीर करून संपूर्ण शास्ती (दंड) माफ केली आहे. या अंतर्गत तब्बल ३० कोटी रुपयांचा थकबाकीचा भरणा जळगावकरांनी केला आहे.
या योजनेचा…