कितीही मुलाखती दिल्या तरी बेईमानीचे ठसे पुसणार नाहीत आशिष शेलार यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका
मुंबई – माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आज झालेल्या मुलाखतीवर भाजपचे आशिष शेलार यांनी टीका केली असून यात त्यांनी म्हटले आहे की,कितीही मुलाखती दिल्या तरी बेईमानीचे ठसे पुसणार नाहीत असे ते म्हणाले.
आशिष शेलार यांनी ट्वीट करत लिहिले…