Browsing Tag

#aadhyatma

जीवन सुखी करणारे हनुमंत चरित्र : पंडित पुष्पनंदन महाराज

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: श्री हनुमंताच्या दिव्य अलौकिक शक्तीचा परिचय नव्या पिढीला व्हावा तसेच त्यांच्या जीवन चरित्रातून बोध घेऊन तरुण वर्गाला प्रेरित करणे, बल व बुद्धिमत्तेचे जीवनातील महत्त्व समजावून घेत श्री…

वरणगाव ते सप्तशृंगी गडाकडे पादयात्रा मार्गस्थ

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: आयुध निर्माणी वसाहतीतील सप्तशृंगी माता मंदिर आयोजित नांदुरीगड पदयात्रा दि. २४ नोव्हेंबर गुरुवार रोजी शेकडो भाविकांच्या उपस्थितीत मार्गस्थ झाली. आयुध निर्माणी वसाहत मधील रहिवाशी तुळशीराम भोलाणे…

सुरुवात असते तिथे समाप्ती येणारच!

प्रवचन सारांश 7/11/2022 आदी असते त्याचा अंत आवश्यक आहे. जिथे सुरुवात असते तिथे समाप्ती ओघाने येणारच. सुरुवात, मध्य व समाप्ती या स्थितीतून जीवनात जावे लागते. हा तर विदाई समारंभच नव्हे तर बधाई किंवा अभिनंदन समारोप…

तिरुपती मंदिराची आहे इतकी संपत्ती… विप्रो आणि इंडियन ऑइल देखील मागे…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: तिरुमला येथील भगवान व्यंकटेश्वराच्या मंदिरात माहिती तंत्रज्ञान कंपनी विप्रो, खाद्य आणि पेय कंपनी नेस्ले आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम ONGC आणि इंडियन ऑइल (IOC) यांच्या बाजार भांडवलामधून 2.5…

हिराचंद्र महाराजांचे कार्य कायम संस्मरणीय

प्रवचन सारांश 30/10/2022 काही व्यक्ती आपल्या कार्याची अमिट छाप सोडून जातात. त्या प्रमाणे आचार्य. पू. हिराचंदजी महाराजांचे कार्य  संस्मरणीय असणार आहे. अशा मोठ्या व्यक्तींचे कार्य,चरित्र त्यांचे स्मरण करून त्यांनी…

अयोध्येतील श्री राम मंदिराचे काम 50 टक्के पूर्ण; पाहा फोटो

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: अयोध्येत राम मंदिर उभारणीचे काम जोरात सुरू आहे. मंदिर उभारणीचे ५० टक्के काम पूर्ण झाले असून डिसेंबर २०२३ पर्यंत गर्भगृह आणि मंदिराचा पहिला मजला तयार होईल, अशी माहिती जन्मभूमी तीर्थ…

26 किंवा 27 ऑक्टोबर, भाऊबीज कोणत्या दिवशी साजरी होईल? जाणून घ्या मुहूर्त…

आध्यात्म, लोकशाही न्यूज नेटवर्क: दिवाळीनंतर कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी भाऊबीजेचा सण साजरा केला जातो, त्याला यम द्वितीया असेही म्हणतात. या दिवशी बहिणी आपल्या भावाला टिळक करतात आणि त्याला दीर्घायुष्याच्या…

दिवाळीत लक्ष्मी पूजनासाठी या गोष्टी आहेत आवश्यक…

आध्यात्म, लोकशाही न्यूज नेटवर्क: यावेळी दिवाळी सोमवार, २४ ऑक्टोबर रोजी आहे. दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीची पूजा करण्याचा नियम आहे. असे मानले जाते की दिवाळीच्या दिवशी निशीत काळात देवी लक्ष्मी पृथ्वीवर येते. अशा स्थितीत ज्या घरात…

नऊपद ओळी आराधना विसरू नये…

प्रवचन सारांश नऊपद ओळी आराधनेचा आजचा तिसरा दिवस आहे. या पवित्र दिवसांमध्ये नऊपद ओळी आराधना आणि आयंबील करायला विसरू नका. ही साधना केल्याने अनेक फायदे होतात असे आवाहन डॉ. पदमचंद्र मुनी यांचे सुशिष्य पू. जयपुरंदर मुनी यांनी आजच्या…

नऊपद ओळी आराधना, श्रीपाल चरित्राचे पठण मोलाचे…

प्रवचन सारांश 01-10-2022 आत्म्याच्या उन्नतीसाठी नऊपद ओळी आराधना आणि श्रीपाल चरित्र पठण करावे. या दिवसात जमले तसे आयंबीत करावे असे आवाहन आजच्या प्रवचनात करण्यात आले. जळगाव येथील स्वाध्यायभवन येथे जयगच्छाधिपती 12 वे…

उपकारी व्यक्तिच्या प्रती कृतज्ञता ठेवा.

प्रवचन सारांश 30.03.2022 जीवन जगत असताना आपल्यावर अनेक ज्ञात, अज्ञात व्यक्तींचे अनंत उपकार असतात. त्या सर्व उपकारी व्यक्तींच्या प्रती मनामध्ये सतत कृतज्ञता भाव ठेवावा असा संदेश आजच्या प्रवचनातून देण्यात आला. स्वाध्याय भवन…

गुणी जनों को देख हृदयमें मेरे प्रेम उमड आवे…

प्रवचन सारांश - 28/09/2022 गुणीजनांना पाहिल्यावर आपल्या हृदयात प्रेमाचे भाव जागृत व्हायला हवेत याबाबतचा संदेश 'मेरी भावना' रचनेत देण्यात आलेला आहे याबद्दल आजच्या प्रवचनात सविस्तर विश्लेषण करण्यात आले. आपल्या मनातील…

क्रोध रूपी आग स्वतःला व इतरांना ही जाळते.

प्रवचन सारांश 24/09/2022 क्रोध रूपी आग मुळे मानव जीवनात खूप नुकसान करून घेतो. क्रोधामुळे स्वतः व इतरांना देखील जाळतो असा संदेश पू. जयेंद्रमुनी यांनी आजच्या प्रवचनाच्या माध्यमातून दिला. क्रोध, लोभ, मान आणि…

दयाळूपणा सम्यकत्वाचे लक्षण होय…

प्रवचन सारांश - 23. 09. 2022 दयाळूपणा हा गुण सम्यकत्वाचे लक्षणे सांगणारा आहे. दया, करुणा भाव प्रत्येकाl यावा या संदर्भात अनेक उदाहरणांचा दाखला देत समकत्वाबाबत आजच्या प्रवचनात चर्चा करण्यात आली. करुणावान व्यक्ती दुसऱ्याच्या…

नवरात्री 2022; माँ दुर्गेची ही 9 शक्तीपीठे आहेत खूप खास, जाणून घ्या आख्यायिका

आध्यात्म, लोकशाही न्यूज नेटवर्क: 26 सप्टेंबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होत आहे. नवरात्रीचे नऊ दिवस दुर्गा देवीच्या उपासनेसाठी सर्वोत्तम मानले जातात. या काळात माँ शैलपुत्रीपासून सिद्धिदात्री मातेपर्यंतची पूजा केली जाते.…

‘दृढ संकल्पामुळे यश प्राप्ती होते.’

प्रवचन सारांश - 21/09/2022 दृढ संकल्प असेल तर भौतिक आणि आध्यात्मिक जीवनात हमखास यश प्राप्त होते असे मौलीक विचार पूज्य जयधुरंधर मुनी यांनी आजच्या प्रवचनात मांडले. परस्पर संयोग भाव हा जैन दर्शनचा पाया आहे.…

कर्म हेच आत्म्याच्या प्रगती अधोगतीचे कारण

प्रवचन सारांश 17 109/2022 आत्म्याच्या उन्नतीला व प्रगतीला व्यक्तीचे स्वतःचे कर्म कारणीभूत ठरत असतात. कर्म दुष्परिणाम टाळण्यासाठी धर्म करावा असे आवाहन आजच्या प्रवचनात पू. जयेंद्र मुनी यांनी केले. 'उठ उठ रे जिवड़ो,…

विश्वकर्मा जयंतीच्या पूजेसाठी शुभ मुहूर्त… जाणून घ्या पूजा, साहित्य आणि महत्त्व…

लोकशाही न्यूज नेटवर्क: विश्वकर्मा जयंती दरवर्षी 17 सप्टेंबर रोजी साजरी केली जाते. यावेळीही विश्वकर्मा जयंती शनिवार, १७ सप्टेंबर रोजी साजरी करण्यात येणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, कन्या संक्रांतीच्या दिवशी जगाचे पहिले शिल्पकार…

घरातील मुलांवर वडीलधारी मंडळीनी संस्कार द्यावे  – डॉ. पदमचंद्र मुनी

प्रवचन सारांश- 20.08.2022 लहान मुलांना शक्य तेवढे चांगले कौटुंबिक वातावरण व उत्तम संस्कार मिळाल्यास तो भविष्यात चांगला माणूस नक्कीच घडेल. घरातील वडील मंडळी देखील लहान  मुलांसमोर संस्काराने वागली पाहिजे... कारण  लहान…

कर्मनिर्जरा करण्यासाठी तपश्चर्या उत्तम साधन – डॉ. पदमचंद्र मुनी

प्रवचन सारांश - 27.08.2022 कोणी वाईट, चांगले कर्म केले त्याचे बरे वाईट परिणाम तर भोगावेच लागतात. कळत नकळत आपण सर्वच कर्मबंध बांधत असतो. कर्मनिर्जरा करण्यासाठी तपश्चर्या करणे हा उत्तम उपाय आहे, उत्तम साधन आहे. कर्म व…

गजसुकुमाल प्रमाणे क्षमाशील रहा- डॉ.  पदमचंद्र मुनी

प्रवचन सारांश -  26/08/2022 आजच्या विशेष प्रवचनामध्ये अंतगढ़ सूत्रमध्ये गजसुकुमाल मुनी यांनी सहनशील व  क्षमाशील बनून त्यांना केवलदर्शन, केवलज्ञान प्राप्त झाले. त्यांचे चरित्र आपल्याला सतत प्रेरणादायी ठरेल. या पर्युषण…

गणपतीला या गोष्टी अवश्य अर्पण करा; जाणून घ्या पूजा मुहूर्त आणि मंत्र…

लोकशाही न्यूज नेटवर्क; हिंदू कॅलेंडरनुसार प्रत्येक महिन्यात 2 गणेश चतुर्थी येतात. शुक्ल पक्ष आणि कृष्ण चतुर्थी हे दोन्ही भगवान गणेशाला समर्पित आहेत. भाद्रपद महिन्यातील अमावास्येनंतर येणाऱ्या गणेश चतुर्थीला अनन्यसाधारण महत्त्व…

मनाला नियंत्रीत ठेवण्यासाठी पर्युषण पर्व उत्तम काळ…

◇◇ प्रवचन सारांश - 24/08/2022 ◇◇ पर्युषणपर्व मनाला, कर्माला नियंत्रित ठेवण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. 'कर्म को शर्म नही' असे म्हंटले जाते. "तपेश्वरी सो राजेश्वरी,राजेश्वरी सो नरकेश्वरी।" असे होऊ शकते असे सांगून…

प्रत्येकाने वेळेचे महत्त्व ओळखावे : डॉ. पदमचंद्र म.सा.

◇ प्रवचन सारांश - 21/08/2022 ◇ जो वेळेचे महत्व जाणतो तो समयज्ञ बनतो व सर्वज्ञ ठरतो. प्रत्येकाने वेळेच महत्त्व जाणावे.  वेळेचे महत्त्व जाणणारा स्वतःचे व दुसऱ्यांचे कल्याण करू शकतो. असे अनुपेहा ध्यानप्रणेता डॉ. पदमचंद्र…

कृष्णाचे चरित्र आजही प्रेरणादायी, उपयोगी…

प्रवचन सारांश- 18/08/2022 अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये कारागृहात जन्म झाला असे श्रीकृष्ण यांचे चरित्र आजच्या काळात देखील खूप प्रेरणादायी, उपयोगी ठरते. कृष्णाचे उत्तम गुण आपल्यात उतरवावे असे आवाहन कृष्ण…