Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दहावीच्या निकालात तांत्रिक गोंधळामुळे कायम
    • ‘या’ प्रकरणाचा ‘मास्टरमाईंड’ इम्तियाज जलील!
    • पंतप्रधान मोदींचे जनतेला आवाहन; जनता मात्र संतप्त..
    • जूनमध्ये होणार अनिल चौधरींचा शिवसेना प्रवेश!
    • रुपाली चाकणकर यांची तब्बल साडेपाच तास चौकशी
    • भारताचा अभिमान : राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन!
    • बापरे! कार कोसळली ३०० फूट खोल दरीत
    • भाजप अल्पसंख्यांक मोर्च्याच्या उपाध्यक्षपदी वसीम खान
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»निराधार अनुदानाचे लाभ घ्यायचे असेल तर ई-केवायसी करणे गरजेचे
    महाराष्ट्र

    निराधार अनुदानाचे लाभ घ्यायचे असेल तर ई-केवायसी करणे गरजेचे

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveFebruary 4, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    धर्माबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    निराधार योजनेतील लाभार्थ्यांना आता डीबीटीद्वारे थेट आधार लिंक असलेल्या बँक खात्यात अनुदान जमा होणार आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्वच निराधार योजनेतील लाभार्थ्यांना ई-केवायसी करून घेण्यासाठी कर्मचारी, सुविधा केंद्र व सामाजिक कार्यकर्ते यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन धर्माबादच्या तहसीलदार श्रीमती सुरेखा स्वामी यांनी केले आहे.

    संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना मंत्रालयातून डिसेंबर २०२४ पासून थेट डीबीटी द्वारे आधार कार्ड संलग्नित असलेल्या बँक खात्यात अनुदान जमा होणार आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी आधार बँक खात्याला लिंक करणे आवश्यकच आहे तरच लाभमिळणार आहे.

    संजय गांधी निराधार विभाग शहर व तालुक्यातील बहुतांशी लाभार्थ्यांनी ई केवायसी केली आहे. ज्यांचे ज्यांचे ई-केवायसी राहिलेले आहेत त्यांनी आधार कार्ड, आधार संलग्न मोबाईल क्रमांक बँक खाते दर्शवणारे पासबुक आदी सर्व कागदपत्रे जमा करून ई-केवायसी करून घ्यावी तरच यापुढे मिळणाऱ्या अनुदानाचा लाभ लाभार्थ्यांच्या खातात जमा होणार असल्याची माहिती तहसीलदार श्रीमती सुरेखा स्वामी यांनी दिली.

    संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांची ई-केवायसी करून घेण्यासाठी सर्वत्रच झुंबड उडत आहे. पण बरेच लाभार्थी वयोवृद्ध व निरक्षर असल्यामुळे त्यांची कुचंबना होत आहे. त्यामुळे संबंधित विभागाच्या विभाग प्रमुख श्रीमती फिरदोस यांनी स्वतः केवायसी करून देण्याचा उपक्रम तहसीलमध्येच चालू केला आहे.

    #dharmabad E KYC Grant Tehsildar
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जूनमध्ये होणार अनिल चौधरींचा शिवसेना प्रवेश!

    May 11, 2026

    रुपाली चाकणकर यांची तब्बल साडेपाच तास चौकशी

    May 11, 2026

    भाजप अल्पसंख्यांक मोर्च्याच्या उपाध्यक्षपदी वसीम खान

    May 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif