रासायनिक खतांची दरवाढ मागे घ्या:-संभाजी ब्रिगेड ची मागणी
अमळनेर (प्रतिनिधी):- मागील वर्षभरापासून राज्यासह संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरू असल्याने शेतकऱ्यांच्या कोणत्याही पिकाला भाव मिळत नसुन,उत्पादन खर्च देखील निघत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी करून दुप्पट हमी भाव…