Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दहावीच्या निकालात तांत्रिक गोंधळामुळे कायम
    • ‘या’ प्रकरणाचा ‘मास्टरमाईंड’ इम्तियाज जलील!
    • पंतप्रधान मोदींचे जनतेला आवाहन; जनता मात्र संतप्त..
    • जूनमध्ये होणार अनिल चौधरींचा शिवसेना प्रवेश!
    • रुपाली चाकणकर यांची तब्बल साडेपाच तास चौकशी
    • भारताचा अभिमान : राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन!
    • बापरे! कार कोसळली ३०० फूट खोल दरीत
    • भाजप अल्पसंख्यांक मोर्च्याच्या उपाध्यक्षपदी वसीम खान
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»स्वस्त धान्य दुकानदारांच्या मागण्या मान्य करा, अन्यथा…गजानन बाबर यांचा इशारा
    जळगाव

    स्वस्त धान्य दुकानदारांच्या मागण्या मान्य करा, अन्यथा…गजानन बाबर यांचा इशारा

    By April 17, 2021No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चाळीसगाव (प्रतिनिधी) राज्यातील रास्त भाव दुकानदार यांच्या मागण्या मान्य न झाल्यास धान्य वितरण बंद करण्यात येतील असा इशारा माजी खासदार व स्वस्त धान्य दुकानदार फेडरेशनचे राज्याध्यक्ष गजानन बाबर यांनी प्रधान सचिव विलास पाटील यांना लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.

    दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ऑल महाराष्ट्र रेशनिंग फेडरेशनच्या वतीने व अध्यक्ष या नात्याने मी आपणास विनंती करू इच्छितो की , कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सर्व राज्यांमध्ये वाढत आहे रुग्णांची संख्याही वाढत आहे यासाठी राज्य शासनाने 14 एप्रिल 2021 रोजी संध्याकाळी 8 वाजल्यापासून लाॅकडाऊन जाहीर केला आहे, वास्तविक पाहता राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या अतिशय वाढत असल्याने व ही संख्या लाखाच्या घरात गेल्याने राज्याचे कार्यक्षम मुख्यमंत्री नामदार उद्धव ठाकरे यांनी टाळेबंदीचा घेतलेला निर्णय अतिशय योग्य आहे यामुळे निश्चितच कोरोना प्रादुर्भावला तसेच साखळी तुटायला मदत होईल.

    राज्यामध्ये संचारबंदी चालू झाली आहे 144 कलम लागलेले आहे व अशा परिस्थितीमध्ये रास्त भाव रेशनिंग दुकानदार यांना धान्य वितरण करण्यासाठी सांगितले आहे परंतु आमची शासनाला विनंती आहे की, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व रास्तभाव रेशनिंग दुकानदारांच्या व लाभार्थ्यांच्या सुरक्षतेसाठी रास्त भाव दुकानदार यांना स्वतःचे अंगठे, आधार अधिप्रमाणित करूनच धान्य वितरण मुभा देण्यात यावी अन्यथा राज्यातील रास्त भाव रेशनिंग दुकानदार धान्य वितरण करणार नाहीत. संपावर जातील याची आपण नोंद घ्यावी तसेच या निवेदनाद्वारे मी राज्यातील सर्व रास्तभाव रेशनिंग दुकानदारांना विनंती करतो की , जोपर्यंत  राज्यात शासन आपल्याला स्वतःचे आधार अधीप्रमाणित करून धान्य वितरण करण्याची मुभा देत नाहीत शासन आपली सुरक्षा पाहत नाही तोपर्यंत कोणीही धान्य वितरण करू नये.असेही आवाहन करण्यात आले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    जूनमध्ये होणार अनिल चौधरींचा शिवसेना प्रवेश!

    May 11, 2026

    भाजप अल्पसंख्यांक मोर्च्याच्या उपाध्यक्षपदी वसीम खान

    May 11, 2026

    पावसाळ्यापूर्वी रस्ते दुरुस्तीसह धोकादायक झाडे, फांद्या हटवा

    May 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif