Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दलित, ओबीसींना हिंदू म्हणते अन् अधिकारापासून रोखते!
    • उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे दिल्लीत एकाच ताटात खातात!
    • ओळख लपविण्यासाठी बुरखा घालून घरी नेत अत्याचार
    • राज्यात उष्णतेची लाट; प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन
    • माणसाने झेपेल तितकेच बोलावे!
    • बिबट्याच्या कातडीसह पाच तस्कर गजाआड!
    • किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहीका आजारी
    • शॉर्ट सर्किटमुळे मक्याच्या पिकाला आग
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगाव जिल्हा»लाॅकडाउन संपत संपत लोकांना कोरोनाची आठवण पडत चालली आहे?
    जळगाव जिल्हा

    लाॅकडाउन संपत संपत लोकांना कोरोनाची आठवण पडत चालली आहे?

    Tushar BhambareBy Tushar BhambareApril 10, 2020No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पारोळा | प्रतिनिधी
    जसे जसे लाॅकडाउन चे दिवस संपत आहेत तसे तसे नागरिकाच्या मनातील कोरोना वायरस ची भीती ही काही शी नाहीशी होताना दिसत आहे, याचेचे उदाहरण म्हणजे च सध्या सर्व बॅंका मधील जनधन चे पैसे काढण्यासाठी व रेशन दुकानातून रेशनिंग चे माल घेण्यासाठी दुकानान जवळील वाढती गर्दी व कोणत्याही प्रकारचे सोशल डिस्टन्स न पाडता व माॅक्स न वापरता सर्वच ठिकाणी अगदी निर्धास्त पणे गर्दीच गर्दी दिसुन येत आहे, परंतु आपल्या महाराष्ट्रात या कोरोना वायरस चे वा़ढते प्रादुर्भाव पाहूनच प्रशासनासह पोलीसांन वरिल ताण दिवसेंदिवस वाढत आहे ,तसेच अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणत्याही प्रकारची सरसाधने उघडी नाहीत तरीही सर्व संसारोपयोगी वस्तू सर्वांना बिनदिक्कत मिळत असल्याने कोणालाही कोणत्याही प्रकारचे फरक पडलेला दिसत नाही, अनेक जण विनाकारण मोटारसायकलीं वर फिरताना दिसत आहेत, म्हणून या विनाकारण फिरणाऱ्या वर पोलीस प्रशासनाने थेट कारवाई चे सत्र हाती घेतले आहे, याचाच भाग म्हणून पारोळा येथे दि, ९ रोजी २८ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत, यात ज्यांना खरोखरच काही तरी आवश्यक आहे त्यांनाही या मुळे फटका बसत आहे, ज्यांना कोणतेही काम नाही असे बरेच ग्रामीण भागातील लोक फक्त शहराच्या ठिकाणी फेरफटका मारण्यासाठी घराच्या बाहेर पडत आहेत, प्रशासन वेळोवेळी आवाहन करित आहे की घरी थांबा व सुरक्षित राहा पंरतु काही लोकांना या संसर्गजन्य कोरोना वायरस चे गांभिर्य कळत न असल्याचे दिसून येत आहे,

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहीका आजारी

    April 17, 2026

    शॉर्ट सर्किटमुळे मक्याच्या पिकाला आग

    April 17, 2026

    जिल्ह्यात १६१० रुग्णांना १३.३३ कोटीची वैद्यकीय मदत

    April 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.