Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • चंद्रपूर जिल्ह्यात युवासेनेतर्फे ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा
    • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पत्रकार संघाकडून वृक्षारोपण
    • लोकप्रेमाचा महासागर उसळला..!
    • धरणगावात वृद्धाला गाठून जबरी लूट!
    • बंडाची तलवार म्यान?
    • बनावट कापूस बियाणे विक्रेत्याचा पर्दाफाश
    • जळगावात अंमली पदार्थ तस्करीविरोधात कारवाई
    • शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»मातांनो अतिरेकी मार्गावरील मुलांना शरण येण्यास सांगावे
    ताज्या बातम्या

    मातांनो अतिरेकी मार्गावरील मुलांना शरण येण्यास सांगावे

    By February 19, 2019No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जम्मू- काश्मीर :- जम्मू- काश्मीरमध्ये होत असलेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सैन्य आणि सीआरपीएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मंगळवारी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. ”दहशतवादाच्या मार्गावर जाणाऱ्या तुमच्या मुलांना योग्य-अयोग्य काय याची जाणीव करून देत हा मार्ग सोडून शरण येण्यास सांगावे, असे आवाहन करण्यात आले. आम्ही राज्यातील सर्व मातांना विनंती करीत आहे की, तुमची मुलं दहशतवादी मार्गाकडे वळली असतील तर त्यांना सुरक्षा दलांसमोर समर्पण करण्यास सांगा, नाहीतर जो हातात शस्त्र घेईल त्याचा खात्मा केला जाणारच, असे असे सैन्याचे लेफ्टनंट जनरल के जे एस ढिल्लन यांनी ठणकावले आहे. भारतीय लष्कर, सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी श्रीनगर येथे संयुक्त पत्रकार परिषद आयोजित केली. या पत्रकार परिषदेत शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करून दहशतवाद्यांना कडक इशारा देण्यात आला.

    14 फेब्रुवारी पुलवामा येथे झालेल्या सीआरपीएफच्या ताफ्यावरील हल्ला हा पुलवामा येथील रहिवासी आदिल दार या दहशतवाद्याने केला होता. आदिल हा मार्च २०१८ मध्ये जैश- ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनेत सामील झाला होता. या पार्श्वभूमीवर सीआरपीएफ, सैन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. पुलवामा येथे दहशतवादी हल्ला झाल्याच्या १०० तासांच्या आत आम्ही जैश- ए- मोहम्मदच्या काश्मीरमधील कमांडरचा चकमकीत खात्मा केला, अशी माहिती लेफ्टनंट जनरल के जे एस ढिल्लन यांनी दिली.

    Army: In a Kashmiri society,mother has great role to play. Through you, I would request the mothers of Kashmir to please request their sons who've joined terrorism to surrender&get back to mainstream. Anyone who has picked up gun will be killed and eliminated,unless he surrenders https://t.co/bUatb4VOWK

    — ANI (@ANI) February 19, 2019


     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    चंद्रपूर जिल्ह्यात युवासेनेतर्फे ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा

    June 6, 2026

    जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पत्रकार संघाकडून वृक्षारोपण

    June 6, 2026

    लोकप्रेमाचा महासागर उसळला..!

    June 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif