Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • अखेर शिंदेसेनेचे रमेश म्हात्रे पोलिसांत शरण
    • लोकशाहीचा गळा घोटणारी दडपशाही!
    • मंत्री महाजन यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणारा अटकेत
    • घाटमाथ्यासह मराठवाडा विदर्भात पावसाचा हायअलर्ट
    • विवाहित महिलेवर आळीपाळीने बळजबरी बलात्कार
    • ‘त्या’ निर्दयीने कार नदीत घालण्यापूर्वीच केली दोन्ही मुलांची हत्या
    • नाथाभाऊंच्या अमृत महोत्सवाचे मंत्री महाजनांना निमंत्रण!
    • देशात रेप अँड मर्डरचा क्राईम सुरू आहे!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»भावी पिढीकरिता वृक्ष संवर्धनाची गरज : रुपाली सूर्यवंशी
    जळगाव

    भावी पिढीकरिता वृक्ष संवर्धनाची गरज : रुपाली सूर्यवंशी

    By May 8, 2019No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    वृक्ष संवर्धनासाठी महिला समितीतर्फे 100 पुस्तकांचे वाटप

    भुसावळ :- शहरात दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे. यासाठी जनजागृती करून वृक्षलागवड वाढवण्यासाठी वृक्षांचे महत्व , सांगणा-या पुस्तकांचे नागरिकांना वाटप केले. पावसाळ्यात नियोजन करून लोकसहभागातून वृक्षारोपण करण्यावर भर राहील तसेच भावी पिढीसाठी आतापासूनच पर्यावरण संवर्धन करणें गरजेचे असल्याची माहिती अध्यक्षा रुपाली सूर्यवंशी यांनी यावेळी दिली.

    येथील महिला वृक्षारोपण समितीतर्फे शांतीनगर , तापीनगर , गणेश कॉलनी , रोटरी क्लब परिसरात रविवारी पर्यावरण संवर्धन व  वृक्षलागवड विषयांवरील १०० पुस्तक वाटप करून नागरिकांना वृक्षांचे संवर्धन , जतन आणि उपाययोजनांची माहिती देऊन प्रबोधन करण्यात आले. शहरातील हरित पट्टा  अविकसित असल्याने तापमानात वाढ होउन पर्जन्यमान घेतात आहे या संताबाबत नागरिकांना जागृत करण्यासाठी समितीने सुटीचा वार साधून वृक्षलागवड व पर्यावरण संवर्धनावर आधारित १०० पुस्तकांचे वाटप केले. या पुस्तिकेत झाडे लावण्याचे  महत्व, त्यांचे फायदे , वृक्षतोडीचे दुष्परिणाम , आदींबाबत सविस्तर माहिती दिली आहे . शहरात अधिकाधिक वृक्षलागवड व्हावी या अनुषंगाने आतापासूनच जनजागृतीवर भर दिला आहे, यावेळी समितीच्या अध्यक्षा सौ रुपाली सूर्यवंशी, उपाध्यक्षा वंदना झांबरे , सचिव माया चौधरी , प्रसिद्धी प्रमुख राजश्री नेवे, अंजली नेवे, नीलिमा चौधरी, मनीषा वानखेडे, राधिका वाणी, आदींसह सदस्य उपस्थित  होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    मंत्री महाजन यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणारा अटकेत

    July 19, 2026

    नाथाभाऊंच्या अमृत महोत्सवाचे मंत्री महाजनांना निमंत्रण!

    July 19, 2026

    सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे!

    July 19, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif