Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • चाळीसगावात ‘शरीरशुद्धि प्राकृतिक चिकित्सा शिबिर’
    • कृउबा सभापतीपदी लक्ष्मण पाटील यांची बिनविरोध निवड
    • विधान परिषदेच्या 17 जागांचा बिगुल वाजला!
    • एक दिवसाच्या उपचारासाठी उकळले ३ लाखांचे बील
    • शिवराज मोटेगांवकरांना सीबीआयकडून अटक
    • व्ही. डी. सतीशन यांनी घेतली केरळच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ
    • पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरलाच पाहिजे; अन्यथा भविष्यात संघर्ष अटळ!
    • रावेरला 18 दिव्यांग जोडप्यांचा सामूहिक विवाह उत्साहात
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»पाऊस नसल्याने निपाणे परीसरातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट
    जळगाव

    पाऊस नसल्याने निपाणे परीसरातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट

    By June 24, 2020No Comments11 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    निपाणे, ता.एरंडोल (वार्ताहर) : निपाणे परीसरात गेल्या १२ दिवसांपासून पेरणी वर पाऊस नसल्याने हलक्या जमिनीतील पिके अक्षरसा जळू लागली आहेत त्यामुळे शेतकरी वर्गावर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले असून शेतकरी हवालदिल झाला आहे. रोज ढगाळ वातावरण निर्माण होते पाऊस येईल असे वाटते परंतु पाऊस हुलकावणी देत निघून जात आहे.
    त्यामुळे शेतकरी वर्गाची चिंता वाढली आहे. यावर्षी चांगला पाऊस होण्याचे संकेत मिळाले असल्याने शेतकऱ्यांनी ज्वारी बाजरी सोयाबीन उडीद मूग आदींची पेरणी करुन कोरड वाहू कपाशी मका लागवड केली. परंतु पाऊस हुलकावणी देत असल्याने कोवळी पिके कोमेजत असून काहींना कोऱ्या लागले आहेत.

    आज ना उद्या पाऊस आला नाही तर पुन्हा दुबार पेरणीचे संकट शेतकर्‍यांपुढे उभे राहणार कि काय या विवंचनेत शेतकरी वर्गाला पावसाची प्रतीक्षा करावी लागत आहे. मात्र, आजही पाऊस आला तरी मर च्या ठिकाणी दुबार बियाण्यांची सांधा सांध करावी लागणार आहे. त्यामुळे आर्थिक खर्चाचा बोजा वाढणार असून शासनाने दुबार पेरणी साठी निपाणे परीसरातील शेतकऱ्यांसाठी बियाणे उपलब्ध करून द्यावे अशी मागणी हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    चाळीसगावात ‘शरीरशुद्धि प्राकृतिक चिकित्सा शिबिर’

    May 18, 2026

    कृउबा सभापतीपदी लक्ष्मण पाटील यांची बिनविरोध निवड

    May 18, 2026

    विधान परिषदेच्या 17 जागांचा बिगुल वाजला!

    May 18, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif