Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दहावीच्या निकालात तांत्रिक गोंधळामुळे कायम
    • ‘या’ प्रकरणाचा ‘मास्टरमाईंड’ इम्तियाज जलील!
    • पंतप्रधान मोदींचे जनतेला आवाहन; जनता मात्र संतप्त..
    • जूनमध्ये होणार अनिल चौधरींचा शिवसेना प्रवेश!
    • रुपाली चाकणकर यांची तब्बल साडेपाच तास चौकशी
    • भारताचा अभिमान : राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन!
    • बापरे! कार कोसळली ३०० फूट खोल दरीत
    • भाजप अल्पसंख्यांक मोर्च्याच्या उपाध्यक्षपदी वसीम खान
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»जागतिक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी परिवर्तनाची तयारी करा – महाप्रबंधक
    ताज्या बातम्या

    जागतिक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी परिवर्तनाची तयारी करा – महाप्रबंधक

    By February 13, 2020No Comments4 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
    वरणगांव आयुध निर्माणीत संवाद २०२० कार्यक्रमाचे आयोजन 
    वरणगाव      आयुध निर्माणी बोर्डातर्फे राष्ट्रीय रक्षा उत्पादन अकादमी अंबाझरी येथे बोर्ड चेअरमन हरी मोहन यांच्या अध्यक्षतेखाली संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते , या अनुषंगाने वरणगाव  आयुध निर्माणीत ही महाप्रबंधक एस चटर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विभागात संवाद २०२० हा कार्यक्रम घेण्यात येत आहे .
       इन्सास केस विभागापासुन कार्यक्रमाचा प्रारंभ झाला कार्यक्रमात महाप्रबंधक एस चटर्जी , अप्पर महाप्रबंधक राजीव गुप्ता , पी .पी जगदाळे , उपमहाप्रबंधक नाईकनवरे , कनिष्ठ कार्यप्रबंधक जे.व्ही . चौधरी , पी.एस . चौधरी , एस टी . पाटील कामगार प्रतिनिधी एस आर पाटील , मनिष महाले , सुधीर गुरचळ , आदी उपस्थित होते .
      याप्रसंगी मनिष महाले यांनी आपण आता खाजगी कंपन्यांच्या स्पर्धेत असल्याने गुणवता वाढविणे गरजेचे असल्याचे सांगितले , तर सुधीर गुरचळ यांनी कार्यात काळानुसार बदल करून उत्कृष्ठ उत्पादन करण्याचे आवाहन केले , एस आर पाटील यांनी आपल्याकडे कुशलता , मशीनरी , सर्व आहे त्यांचा उपयोग करून ग्राहक संतुष्टी लक्ष गाठायचे आहे ,
     महाप्रबंधक एस चटर्जी यांनी संवाद मध्ये सांगितले कि वरणगांव आयुध निर्माणीला वर्ल्ड क्लास  बनविण्याचा माझा मानस आहे , उत्पादन करतांना गुणवत्ता , कमी खर्च , झिरो रिजेक्शन या विषयाकडे लक्ष दयावे कारण आपला ग्राहक हुशार झालेला आहे , आपले प्रॉडक्ट इतर कंपनी बनविण्यास तयार आहे , परिवर्तन करण्याची वेळ आली आहे , हवा , विज ,सामुग्री , टुल्स , आदींचा . वापर व्यवस्थीत करावा , तरच आपले भविष्य उज्वल आहे . आपण आता जागतिक स्पर्धेत आहे .
     कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अप्पर महाप्रबंधक राजीव गुप्ता यांनी केले. आभार .परवेज शेख यांनी मानले , याच प्रकारे संवाद कार्यक्रम केस शॉप , बुलेट , लोडिंग , प्रायमर फिलींग आदी विभागात घेतला जात आहे
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    दहावीच्या निकालात तांत्रिक गोंधळामुळे कायम

    May 11, 2026

    आंब्यांच्या ‘मॅंगो फिएस्टा’ प्रदर्शनाचे अशोक जैन यांच्या हस्ते उद्घाटन उत्साहात

    May 8, 2026

    पाय घसरुन विहिरीत पडल्याने बालकाचा मृत्यू

    May 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif