Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • विठू माझा लेकुरवाळा; संगे गोपाळांचा मेळा!
    • समता परिषद कोरपना तालुकाध्यक्षपदी वैशाली कोटरंगे
    • शिर्डीच्या साईबाबा मंदिर गेटसमोरच महिलेची हत्या
    • शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याची भंगारवाल्याकडून खंडणी
    • सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून मुंबईत १५ दिवसाची जमावबंदी लागू
    • धर्मेंद्र प्रधान यांनी घेतली अमित शाह यांची अचानक भेट
    • पोलीस मुख्यालयातच डीजीपी यांचा संशयास्पद मृत्यू
    • आंदोलक पोहोचले संसद भवनाच्या परिसरात
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगाव शहराचा पाणीपुरवठा एक दिवस पुढे ढकलला
    जळगाव

    जळगाव शहराचा पाणीपुरवठा एक दिवस पुढे ढकलला

    Tushar BhambareBy Tushar BhambareJuly 30, 2021No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव । प्रतिनिधी 

    शहराचा पाणीपुरवठा तांत्रिक कारणामुळे  एक दिवस पुढे ढकलण्यात आला आहे.  30 जुलै आणि 1 ऑगस्ट ला होणारा पाणी पुरवठा 1 सप्टेंबर आणि 2 सप्टेंबर रोजी करण्यात येणार असल्याची माहिती जळगांव शहर महानगरपालिका प्रशासनाने दिली आहे.

    सविस्तर वृत्त असे कि, शहरास पाणी पुरवठा करणेचे कामी पाणी पुरवठा योजने अंतर्गत वाघुर 33 के.व्ही. उच्चदाब वाहीनीवरील केबल मध्ये तांत्रिक दोष निर्माण झाल्याने वाघुर पंपींग स्टेशनला होणारा विज पुरवठा 30 जुलै रोजी सकाळी 2.00 वाजेपासून खंडीत झाला असून वीज कंपनीतर्फे काम सुरु असल्याकारणाने जळगांव शहराचा पाणी पुरवठा एक दिवस पुढे ढकलण्यात येत असुन दि.30 जुलै रोजीचा पाणी पुरवठा 31 जुलै ला करण्यात येणार आहे. तर 31 जुलै व 1 सप्टेंबर रोजीचा होणारा पाणी पुरवठा 01 व 02 सप्टेंबर रोजी करण्यात येईल. अशी माहीती महापालिका प्रशासनाने दिली आहे. नागरीकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा असे देखील आवाहन केले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    मंत्री महाजन यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणारा अटकेत

    July 19, 2026

    नाथाभाऊंच्या अमृत महोत्सवाचे मंत्री महाजनांना निमंत्रण!

    July 19, 2026

    सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे!

    July 19, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif