Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • अखेर शिंदेसेनेचे रमेश म्हात्रे पोलिसांत शरण
    • लोकशाहीचा गळा घोटणारी दडपशाही!
    • मंत्री महाजन यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणारा अटकेत
    • घाटमाथ्यासह मराठवाडा विदर्भात पावसाचा हायअलर्ट
    • विवाहित महिलेवर आळीपाळीने बळजबरी बलात्कार
    • ‘त्या’ निर्दयीने कार नदीत घालण्यापूर्वीच केली दोन्ही मुलांची हत्या
    • नाथाभाऊंच्या अमृत महोत्सवाचे मंत्री महाजनांना निमंत्रण!
    • देशात रेप अँड मर्डरचा क्राईम सुरू आहे!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»चिनावल परिसरात नुकसानीच्या पचनाम्याना वेग
    जळगाव

    चिनावल परिसरात नुकसानीच्या पचनाम्याना वेग

    By June 1, 2019No Comments5 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चिनावल ता.रावेर :– दि 30 मे रोजी चिनावल सावखेडा, रोझोदा, वडगाव, कोचूर या गावांमध्ये तसेच शेती शहरांमध्ये घरांची झालेली पडझड तसेच केळी बागांचे झालेल्या मोठ्या प्रमाणात नुकसानीचा पंचनामा करण्याचे काम दि 31 मे रोजी महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर सुरू करून लवकरात लवकर हे 15 मी पूर्ण होतील असे महसूल विभागाकडून सांगण्यात आले.

    चिनावल शिवारात 70 ते 80 सावखेडा शिवारात 40 ते 50 रोजा शिवारात तीस ते पस्तीस केळी उत्पादक शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीचा पंचनामा चिनावल सावखेडा रोझोदा येथील तलाठी मंडळ अधिकारी यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन केळी खोडांचे पाणी करून पंचनामे केले. नुकसानीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर असल्याने अजून एक ते दोन दिवस हे पंचनामे करायला वेळ लागणार आहे. आजमितीस केलेल्या पंचनाम्याची व नुकसानाची आकडेवारी काढण्यास उशीर होणार असल्याने एकत्रितरीत्या ही आकडेवारी महसूल विभागातर्फे जाहीर करण्यात येणार आहे. दरम्यान सावखेडा येथील चार घरांचे रोज येथील सात घरांचे नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहे अजूनही अनेक शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे बाकी आहे. त्या त्वरित करण्यात यावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. तसेच केळीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने केळी उत्पादकांना शासनाने तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केळी उत्पादकाकडून होत आहे. आजचे पंचनामे रावेर तहसीलदार उषा राणे देवगुंडे, मंडळ अधिकारी संदीप जयस्वाल, चिनावल तलाठी उमेश बाभुळकर, तलाठी युटी महाजन, फिरोज तडवी व महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्षात जाऊन पंचनामे केले. दरम्यान वरिष्ठ अधिकारी या पंचनाम्यावर व नुकसान भरपाईचे जातीने लक्ष ठेवत परिसरात तळ ठोकून आहेत,

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    मंत्री महाजन यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणारा अटकेत

    July 19, 2026

    नाथाभाऊंच्या अमृत महोत्सवाचे मंत्री महाजनांना निमंत्रण!

    July 19, 2026

    सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे!

    July 19, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif