Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • नव्या आयुक्तांकडून अपेक्षा!
    • जळगाव आयुक्तपदी आदित्य जिवणे यांची नियुक्ती 
    • तुकाराम मुंढे यांचा धडाका : भेसळकरांना भरली धडकी!
    • अमृत योजनेच्या निकृष्ट कामाविरोधात मनपावर ‘घागर फोडो’ मोर्चा!
    • इस्रायलमध्ये शिवरायांचा भव्य पुतळा उभारणार
    • कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्या केळी उत्पादकांच्या प्रश्नांवर उच्चस्तरीय बैठक
    • पाकिस्तानच्या जवानांचा थेट कामावर येण्यास नकार
    • युवासेना आयोजित जिल्हास्तरीय ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»खामगावात नगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे गटारी तुडुंब ; गटारीतील पाणी नागरिकांच्या घरात
    जळगाव

    खामगावात नगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे गटारी तुडुंब ; गटारीतील पाणी नागरिकांच्या घरात

    By March 19, 2020No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    खामगाव (प्रतिनिधी) :- नगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे खामगाव शहरातील अनेक भागात पाऊस आल्यानंतर गटारी तुडुंब भरून त्यांचे पाणी रस्त्यावर तसेच नागरिकांच्या घरात घुसते. आधीच देशभरासह राज्यात सुद्धा कोरोना व्हायरसमुळे राज्यातील प्रशासन नागरिकांच्या सुरक्षेसाठी दक्ष असल्याचा गाजावाजा करते परंतु खामगाव नगरपालिका शहरातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना करताना दिसत नाही. तसेच तक्रार दिल्यानंतर सुद्धा त्या तक्रारी वर कार्यवाही होत नाही.

    नगरपालिकेचे सफाई कर्मचारी सुद्धा चोखपणे आपली जबाबदारी पार पाडत नाही हा सर्व प्रकार नगरपरिषदेच्या कुंभकर्णी झोपेमुळे होत असतो अनेक वेळा खामगाव शहरातील नागरिक होत असलेल्या समस्येबद्दल नगरपालिकेमध्ये रितसर लेखी तक्रार देतात तसेच तोंडी तक्रार सुद्धा देतात परंतु त्या तक्रारींकडे नेहमीच नगरपालिका मुख्याधिकारी दुर्लक्ष करीत असतात या कारणाने अनेक वेळा समस्याग्रस्त नागरिक नगरपालिका मुख्याधिकारी यांची भेट घेण्याकरिता येत असतात परंतु नेहमीच्या ताटर स्वभावामुळे व हेकेखोरपणा मुळे नागरिकांच्या सोबत व्यवस्थितपणे चर्चा न करता उडवाउडवीची उत्तरे देण्यात पटाईत असलेला न.प. मुख्याधिकारी बोरीकर याच्या उद्घट वागणुकीमुळे समस्याग्रस्त नागरिक भडकून त्यांनी तो थेट कचरा नगरपालिकेमध्ये आणून टाकला या सर्व प्रकाराला मुख्याधिकारी यांचा स्वभाव जबाबदार असल्याची चर्चा खामगाव शहरात होत आहे तरी जिल्हाधिकारी महोदय यांनी नागरिकांची समस्या सुद्धा लक्षात घेऊन न.प. मुख्याधिकारी धनंजय बोरीकर यांचीसुद्धा चौकशी करावी

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    जळगाव आयुक्तपदी आदित्य जिवणे यांची नियुक्ती 

    June 9, 2026

    कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्या केळी उत्पादकांच्या प्रश्नांवर उच्चस्तरीय बैठक

    June 9, 2026

    अज्ञात चोरट्यांचा धुमाकूळ : बंद घराचे कुलूप तोडले

    June 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif