Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • शनिपेठ पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांच्या बदलीने प्रश्न सुटेल का?
    • दलित, ओबीसींना हिंदू म्हणते अन् अधिकारापासून रोखते!
    • उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे दिल्लीत एकाच ताटात खातात!
    • ओळख लपविण्यासाठी बुरखा घालून घरी नेत अत्याचार
    • राज्यात उष्णतेची लाट; प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन
    • माणसाने झेपेल तितकेच बोलावे!
    • बिबट्याच्या कातडीसह पाच तस्कर गजाआड!
    • किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहीका आजारी
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»खामगांवात सोशल डिस्टंसिंगचा फज्जा
    ताज्या बातम्या

    खामगांवात सोशल डिस्टंसिंगचा फज्जा

    By May 12, 2020No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
    खामगांव (गणेश भेरडे) :- कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रभावी अस्त्र म्हणून सोशल डिस्टंसिंगचा वापर करण्यात येत आहे. मात्र खामगांव शहरात सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाला असून शहरात कोरोनाचा केव्हाही शिरकाव होऊ शकतो या गंभीर बाबीकडे नगर परिषद प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे तर दुसरीकडे मुख्याधिकारी तोडी करण्यात मशगुल असल्याचे चित्र खामगांवकरांना पाहायला मिळत आहे.
    याबाबत सविस्तर वृत्त असे की, खामगांव शहरातील बालाजी प्लॉट भागात अग्रसेन चौक ते एकबोटे चौक पर्यंतच्या मार्गावर बँक ऑफ इंडिया व एक्सीस बँक असून बँकेत येणाऱ्या ग्राहकांमुळे ह्या रस्तावर मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असते. या रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लावलेले असल्याने सावलीचा फायदा घेऊन याच वर्दळीच्या रस्त्यावर मागील अनेक दिवसांपासून भाजी विव्रेâते ठाण मांडून बसले आहेत. अगोदरच बँकेत येणारे ग्राहक त्यात शहरातील सर्व भागातील भाजी खरेदी करणाNया नागरिकांची या रस्त्यावर होणाNया गर्दीमुळे रस्त्यावरुन पायी चालणे देखील कठीण होत असून दररोज सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडत आहे. या सर्व प्रकाराकडे न. प. प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे तर दुसरीकडे मुख्याधिकारी याकडे कानाडोळा करून केवळ तोडी करण्यात मशगुल आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी न. प. चे फिरते पथक नावाला असून शहरातील प्रभाग सॅनीटाईज न करता एअर वंâडीशंड गाडीमध्ये हे पथक सहलीचा आनंद घेत असल्याचा अनुभव खामगांवकर नागरीक घेत आहे.
    वेळीच या भागातील गर्दीवर नियंत्रण मिळविण्यात प्रशासनाला यश आले नाही तर कोरोना संसर्गाचा धोका निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही असे नागरिकांमध्ये बोलल्या जात आहे. तर जिल्हाधिकारी यांनी या गंभीर बाबीकडे लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    एटीएम फोडणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

    April 15, 2026

    जळगाव मनपात 7 जणांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड

    April 15, 2026

    विवाहित महिलेचा विनयभंग; दीराविरुद्ध गुन्हा दाखल

    April 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.