Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • विठू माझा लेकुरवाळा; संगे गोपाळांचा मेळा!
    • समता परिषद कोरपना तालुकाध्यक्षपदी वैशाली कोटरंगे
    • शिर्डीच्या साईबाबा मंदिर गेटसमोरच महिलेची हत्या
    • शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याची भंगारवाल्याकडून खंडणी
    • सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून मुंबईत १५ दिवसाची जमावबंदी लागू
    • धर्मेंद्र प्रधान यांनी घेतली अमित शाह यांची अचानक भेट
    • पोलीस मुख्यालयातच डीजीपी यांचा संशयास्पद मृत्यू
    • आंदोलक पोहोचले संसद भवनाच्या परिसरात
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»खडका परिसरातील नागरीकांचा भुसावळ पालिकेवर मोर्चा
    जळगाव

    खडका परिसरातील नागरीकांचा भुसावळ पालिकेवर मोर्चा

    By June 1, 2019No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुख्याधिका-यांकडे वाचला तक्रारींचा पाढा ; सुविधा न पुरवल्यास उपोषणाचा इशारा

    भुसावळ : शहरातील जाम मोहल्ला व खडका रोड परीरसरातील सुभाष चौकी जवळील नाला पाण्याने ओव्हरफ्लो होऊन सांडपाणी व घाण रस्त्यावर आल्याने नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले असून देखील पालिका प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने या भागातील संतप्त नागरीकांनी पालिकेवर शुक्रवारी मोर्चा काढत मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर यांच्याकडे सुविधा मिळत नसल्याबद्दल तक्रारी केल्या . त्वरित  समस्या मार्गी न लागल्यास उपोषण छेडण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी समस्या सोडवण्याचे  आश्वासन देण्यात आली.

    मुस्लीम बांधवांचा पवित्र महिना रमजान सुरू असून त्यानिमित्त असलेल्या उपवासाच्या काळात या बांधवांना घाणीचा व दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. नाला ओव्हरफ्लो होऊन रस्त्यावर घाण पाणी आल्याने शहरवासीयांना चालणे कठीण झाले आहे. पालिकेकडे तक्रारी करूनही दुर्लक्ष करण्यात आल्याने संतप्त बांधवांनी पालिकेवर मोर्च काढला. यावेळी शे. रहेमान शे. रहिम यांच्यासह  शाहिद रजा  मो.रफिक अब्दुल हकीम, हमीद अली आमीर अली, समीर शेख, अमरीन बी., रेहाना बी. यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    मंत्री महाजन यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणारा अटकेत

    July 19, 2026

    नाथाभाऊंच्या अमृत महोत्सवाचे मंत्री महाजनांना निमंत्रण!

    July 19, 2026

    सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे!

    July 19, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif