मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत जमावबंदीचे कलम 144 लागू करण्यात आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. करोनाचे 32 रुग्ण राज्यभरात आढळले आहेत. मुंबईत खबरदारीचा उपाय म्हणून जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. 31 मार्चपर्यंत मुंबईत जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत.